Day: November 30, 2023
-
महाराष्ट्र

मुंबई येथील चेंबूरमध्ये गॅससिलिंडरचा झाला स्फोट
चेंबूर कॉलनी परिसरातील एका घरात बुधवारी सकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेत दोन महिलांसह…
Read More » -
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यावर टिका केल्यामूळे दत्ता दळवी अटकेत
कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचाराच्या वेळी लावण्यात आलेल्या ह्यहिंदुहृदयसम्राटह्ण या उपाधीवरून…
Read More » -
महाराष्ट्र

कधी होणार सभापतींची निवडणूक वाचा सविस्तर
विधिमंडळाचे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.…
Read More » -
महाराष्ट्र

महापालिका रुग्णालयाच्या कामकाजावरून ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.
रुग्णालयाची इमारत ही छान दिसण्यासाठी नाही, तर नागरिकांना वैद्याकीय सेवा मिळण्यासाठी बांधली जाते, असे खडेबोल उच्च न्यायालयाने मुंब्रा येथील कौसा…
Read More » -
महाराष्ट्र

“अजित पवार यांनी निवडणूक का लढवली नाही” वकील देवदत्त कामत यांनी केला प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कोणाचा, या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांच्या वतीने युक्तिवाद…
Read More » -
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल.”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. सरकारवर केवळ टीका करण्याची सवय ठाकरे यांना लागली आहे. सरकारवर…
Read More » -
महाराष्ट्र

अल्पसंख्याक महामंडळासाठी ३० कोटी रुपयांवरुन ५०० कोटींची शासनहमी
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी ३० कोटी रुपयांवरुन ५०० कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिंडळाच्या बैठकीत घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र

सदनिकाधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शुल्क अर्धे कमी करण्याचा निर्णय
सदनिकाधारकांना आता ५० हजारांत हे घर हस्तांतरित करता येणार आहे. झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांना हा दिलासा आहे. झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पातील…
Read More » -
देश

भारताने ‘जी२०’चे अध्यक्षपद स्वीकारून आज ३६५ दिवस पूर्ण झालेआहेत. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी केले भाषण ….वाचा सविस्तर
जी २०’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारताने जगाला, जीडीपी-केंद्रित कल ते मानव-केंद्रित प्रगतीकडे, असा यथास्थितीचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय विभाजित…
Read More » -
मुख्यपान

राज्यपाल आरिफ मोहम्मदखान यांना सर्वोच्च न्यायालयाने केला प्र्श्न
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आठपैकी सात विधेयके विचारार्थ राष्ट्रपतींकडे पाठवली, तर एका विधेयकाला मंजुरी दिली, असे महाधिवक्ते आर. व्येंकटरामाणी…
Read More »









