Year: 2023
-
प.महाराष्ट्र

पुण्यात शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलनकर्त्यांकडून…
Read More » -
महाराष्ट्र

शिवतीर्थावर ठाकरे गटाचा शिमगा मेळावा ; या मुखमंत्र्याच्या विधानावर – पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही असे संजय राऊत यांचे टीकास्त्र
मुख्यमंत्री शिंदे यांनी रामलीला समितीच्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर…
Read More » -
महाराष्ट्र

निलेश राणेंची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा.
लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या पाश्वभूमीवर भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यामुळे…
Read More » -
मुख्यपान

14 अॉक्टोबर 1956 धम्मदीक्षा घेतल्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण…!!
दिनांक 14.10.1956 रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो…
Read More » -
धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांक

धर्मांतराने काय झाले.?
पिढ्यानपिढ्या चालत आलेली कामे मग लाकूड फोडणे असेल, मेलेल ढोर ओढणे असेल, दवंडी देणे असेल हे सारे नाकारले. हे एका…
Read More » -
धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांक

धर्मांतराने काय दिले;बौद्धांची प्रगती आरक्षणाने नव्हे तर आंबेडकरी विचारांमुळेच…!
—- लेखक-डॉ.कुमार लोंढेमो.9881643650 हिंदू धर्म हा विषमतेवर आधारलेला धर्म आहे आणि या धर्मातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर…
Read More » -
धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांक

“उद्धरली कोटी कुळेभिमा तुझ्या जन्मामुळे”
“उद्धरली कोटी कुळेभिमा तुझ्या जन्मामुळे” असे सार्थ वर्णन कविरत्न वामनदादा कर्डक यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे केले आहे. खरे…
Read More » -
मुख्यपान

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली…
Read More » -
मुख्यपान

तारीख १४ ऑक्टोबर कि….. अशोक विजया दशमी? संभ्रमात राहू नका…
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬वरील संदर्भात सत्य काय आहे हे पडताळून पाहायचे झाल्यास आपल्याल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घ्यावा लागतो. त्यात पहिले…
Read More » -
मुख्यपान

“मानवी जीवनात माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ”
भदंत डॉ. उपगुप्त महाथेरोवैशाली बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी भंदत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या निवडीबद्दल सत्कार व धम्मदेसना…
Read More »









