वातावरण
-
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचा मोबदला द्या! खा. प्रफुल पटेल
महाराष्ट्र शासन यांना भेटून चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल आ.…
Read More » -
“माळरानांवर शेती किंवा वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाची फारशी हानी होत नाही, हा समज सापडला संशयाच्या भोवऱ्यात”
नैसर्गिक माळरानांवर शेती किंवा वृक्षारोपण केल्यास त्याचा स्थानिक जैवविविधतेला मोठा फटका बसतो व बिघडलेली जैवविविधता पूर्ववत होण्यास फार मोठा काळ…
Read More » -
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्याच्या सहा विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच…
Read More » -
राज्यातील 5 जिल्ह्यांत आज यलो अलर्ट
अग्नेय राजस्थान व लगतच्या पश्चिम मध्य प्रदेश भागावर चक्रीय वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्रावरही एक चक्रीय…
Read More » -
महाराष्ट्राची उपराजधानी मुसळधार पावसामुळे झाली ओलिचिंब.
मंगळवारी उपराजधानी देखील मुसळधार पावसामुळे ओलिचिंब झाली. शहरालगतच्या खापरखेडासह इतरही परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे शहरातील कमाल…
Read More » -
राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बसला तडाखा.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले…
Read More » -
“अतिशुक्ष्म धूलिकणांमूळे वायू प्रदूषणात झाली वाढ त्यामूळे विविध व्याधींचा त्रास.”
जगातील ९२ टक्के लोकसंख्येला अतिसूक्ष्म धूलिकणांचा(पीएम२.५) त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेहून अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे.…
Read More » -
“मुंबईसह ठाणे जिल्ह्यात झाला मूसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान.”
मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटे आणि संध्याकाळी गडगडाटासह पाऊस कोसळला. रविवार सुट्टी असल्याने साखर झोपेत असलेल्या मुंबईकरांना ढगांच्या गडगडाटाने…
Read More » -
पाणी टंचाईमूळे राज्यावर १० जिल्ह्यांत दुष्काळाचे सावट
राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यापृष्ठभूमीवार संभाव्य टंचाई निवारणासाठी – राज्य शासनाने उपाययोजना सुरू…
Read More » -
“हवामान विभागाने दिला अवकाळी पावसाचा इशारा”
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी…
Read More »