देश
-

नळदुर्ग येथे नगर परिषदेवर नळदुर्गकरांचा गाढव मोर्चा
नळदुर्गचा मुख्य आका कोण नागरीकांचा सवाल स्वच्छता दिवाबत्ती पाणी पुरवठा लवकर दया अन्यथा नगर परिषदेला कुलुप ठोकु प्रशासनला त्रस्त नागरीकांचे…
Read More » -

‘सकल’ शब्दाचे वेड !
🌻रणजीत मेश्राम लेखक विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत संघ चतुर आहे. चतुरस्त्र आहे. वेळेवर शब्द देतो. ती गरज असते. किंवा…
Read More » -

कहे कबीर….
बुद्धपुरुष कबीर यांची जयंती … भारताची भूमी ही विचारवंतांची भूमी म्हटली जाते. जगातील संशोधक जेव्हा बाह्यजगताचा शोध घेत होते तेव्हा…
Read More » -

बाप
बाप तो बापच असतो,कुटुंबाच्या गरजांसाठी,सकाळी घराबाहेर पडतो,रात्री थकून भागून, मरगळलेला येतो,कसेबसे अन्न पोटात ढकलून,निद्रेच्या स्वाधीन होतो.! बाप तो बापच असतो,कुटुंबाच्या…
Read More » -

नळदुर्ग शहरातील चौंघेजन भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती
शहरात प्रथमच चौघांना नोटरी मिळाल्याचा आनंद नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरातील कायदे विषयक सल्ला देणारे ॲड मतीन हमीद बाडेवाले ॲड अभिजीत…
Read More » -

अंधश्रद्धेची ऊतुगिरी !
🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत परवा अहमदाबादेत आभाळ कोसळले. भीषण .. भयंकर .. असाच हा अपघात…
Read More » -

आयु.शिवदास जी म्हसदे सर यांची” मानव कल्याण बहु उद्देशिय सामजिक संस्था नासिक तर्फे संविधान मूल्य जागृती समाज भूषण” पुरस्कार
मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , मा. से.नी.केंद्र प्रमुख जिल्हा परिषद नासिक, आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व, तसेच भारतीय संविधानाचे महत्व…
Read More » -

भारत ही बुद्ध भूमी आहे
खरं तर भारत ही बुद्ध भूमी आहे. आणि यां भारतातला मूलनिवासी समाज. मग ते आमचे संत असतील. महापुरुष असतील महामाता…
Read More » -

” आईचा महिमा,त्याला शब्दांचा तुटवडा.!”
आई ती आईच असते,घराशिवाय तिला,कुणाशीच देणंघेणं नसते,संसाराच्या जंजाळात,कायम भिरभिरताना दिसते,कामात कसूर होऊ नये,म्हणुन कायम सावधगिरी बाळगते! आई ती आईच असते,नऊ…
Read More » -

६ जून – शिवराज्याभिषेक दिन
शिवराज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राची आन-बान-शान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान असून,राष्ट्राची आन-बान-शान आहे.शिवरायांचा…
Read More »







