देश
-

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेजारील देशांवर ज्या खैराती वाटल्या व केलेल्या वायफळ खर्चाचा हिशोब खालीलप्रमाणे
भुटानला १०,००० करोडमंगोलियाला ७०,००० करोडबांग्लादेशला १५,००० करोडमॉरिशिअसला ५,००० करोडनेपाळ आणि आफ्रिकी देशांना ३९ अरबसरदार पटेल स्टॅच्यू साठी ३,५०० करोडउद्योगपतींनी घेतलेले…
Read More » -

बुद्धाचे हरवलेले वज्रासन पुरातत्व विभाग (ASI) यांच्या प्रयत्नांनी सापडले – आयु. राजीव शिंदे
राजीव शिंदेरेफ.टेलीग्राफ. (बौद्ध धर्मातील पुरातत्वशास्त्रातील संशोधक) वेगवेगळ्या सम्राटांनी आणि राजांनी शतकानुशतके या ठिकाणी प्रसिद्ध बोधी (पीपळ) वृक्षाखाली तीन तथाकथित हिऱ्याचे…
Read More » -

1974 च्या आंदोलनाचे विद्यार्थी नेते, बिहारचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन..
दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.. नवी दिल्ली : बिहारमधील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी…
Read More » -

राजधानी दिल्लीत 2 रुग्णालयात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा ईमेल – पोलीस प्रशासन सज्ज.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता जामीन मिळाला असला तरी त्यांच्या मागची डोकेदुखी मात्र कमी होत नसल्याचे…
Read More » -

दाभोळकर हत्या प्रकरणी दोघांना सश्रम जन्मठेप; तिघे निर्दोष मुक्त.
पुणे : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे भ्याड हत्याकांड 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष…
Read More » -

अखेर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर ; मात्र 2 जून रोजी करावं लागणार आत्मसमर्पण.
नवी दिल्ली : लोकशाही वाचवण्यासाठी कार्य करणाऱ्या आणि बलाढ्य हुकुमशाही कडे वाटचाल करत असलेल्या शक्तिं विरूध्द काम करणाऱ्या लोकांना बळ…
Read More » -

मोदी आणि राहुल गांधी ! – ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम सर.
कांग्रेसची पार्श्वता सुखदायी नाही. ते खणून मांडण्याची ही वेळ नाही. अशावेळी या पक्षाचे तरुण नेते यांनी ‘चलाखी’ हेच सर्वस्व असे…
Read More » -

“जर पोलिसांना 15 सेकंदासाठी हटवलं तर या ओवेसी भावांचा पत्ता लागणार नाही की कुठून आले आणि कुठून गेले !” – भाजपा उमेदवार नवनीत राणा
हैदराबाद: लोकसभा 2024 ची निवडणूक प्रक्रिया आता अर्ध्यावर आली असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. भाजपा नेत्यांनी निवडणूक आयोगाला…
Read More » -

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 10 मे रोजी फेरमतदान होणार; बस ला आग लागल्याने 4 EVM मशीन जळून खाक.
मध्य प्रदेश येथील बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर 10 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक…
Read More » -

भारतातील राज्य निर्मिती – सुभाष मोरे
===≈=============1)1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे भाषेच्या आधारावर विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना करण्यात आली.2) 1 डिसेंबर 1963…
Read More »









