शैक्षणिक
-

“मुबंई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन हा व्यावसायिक कोर्स” सुरु करून मंदिर हा व्यवसायच असल्याचे केले सिद्ध
. – रामचंद्र सालेकर . आजपर्यंत विद्यापीठांमधून शिक्षण हे व्यावसायीक कोर्सचे दिल्या जाते एवढं मला माहित होतं परंतु मुंबई विद्यापीठाने…
Read More » -

महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांवर व विविध सामाजिक योजनावर , लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने व इतर महत्त्वाच्या विषयावरील चर्चा सत्र
प्रती,अनुसूचित जातीचेसर्व अधिकारी, कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते, व सर्वनागरीकजिल्हा . धाराशिव विषय :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांवर व विविध सामाजिक…
Read More » -

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) जाहीर केलेल्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता तर आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात आला आहे.-मनिष सुरवसे
(संदर्भ:- दैनिक लोकसत्ता, शुक्रवार, दिनांक 24 मे 2024) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशातील पारंपारिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी या…
Read More » -

मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृती हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण की धार्मिक अजेंडा?
राजेंद्र पातोडे ‘एससीईआरटी’ने जाहीर केलेलाराज्याचे शालेय अभ्यासक्रम आराखडा पूर्णपणे असैवंधनिक – राजेंद्रपातोडे. अकोला, दि. २४ –नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक,…
Read More » -

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडुन (टिस)पीएचडी करत असलेला विद्यार्थी श्री रामदास के.एस.वर दोन वर्षाच्या निलंबनाची कारवाई .
आजचा म.टा.तील बातमी –टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडुन (टिस)च्या “स्कुल आफ डेव्हलपमेन्ट स्टडीज” मधुन पीएचडी करत असलेला विद्यार्थी श्री रामदास के.एस.…
Read More » -

दहावी ,बारावी पास होताय…
_ प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे शिक्षण हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे.म्हणून शासनाने ही सातवी पर्यंत मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. आज प्रत्येक पालकाला…
Read More » -

यंदाही बारावी निकालात मुलींनी बाजी मारली.
आयु. तनिशा बोरमणीकर शंभर टक्के गुण मिळवत राज्यातून प्रथम काल महाराष्ट्र बोर्डाचा उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर झाला. सन…
Read More » -

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या बार्टी युपीएससी कोचिंगचे विद्यार्थी भोगतात मरणयातना?-अँड.कुलदीप आंबेकर
मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यातील येरवडा येथे बार्टी संस्थेची निवासी युपीएससी कोचिंग बँच सुरू करण्यात आली होती.सद्या तेथील विद्यार्थी…
Read More » -

आज बारावी चा निकाल ..!
मार्क म्हणजे फक्त आकडे असतात, गुणवत्ता शोधण्याचे कोणतेही माप नाही. त्यामुळे कमी जास्त मार्कांनी खचून न जाता किंवा इतरांना न…
Read More » -

कुलगुरु सभ्य, उच्च सुशिक्षित व सुसभ्य,सुसांस्कृतिक नागरिक असावा?
प्रा.मुकुंद दखणे, कुलगुरू, अर्थात विद्यापीठीय शिक्षण हे देशातील भावी नागरिक व राष्ट्रीय भवितव्य घडविण्याचे महान कार्य करीत असते.परंतु,विद्यापीठासारख्यापवित्र क्षेत्रात भ्रष्ट…
Read More »








