विचारपीठ
-

भगवान बुद्धांची शिकवण भाग ६०
धम्म म्हणजे काय? तृष्णा-त्याग म्हणजे धम्म धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, “सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन…
Read More » -

१५ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनअध्यक्षपदी प्रा रणजित मेश्राम !
आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान असलेले लेखक, ज्येष्ठ पत्रकार व लोकप्रिय वक्ते म्हणून परिचित व प्रसिद्ध असलेले प्रा रणजित मेश्राम यांची…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवणभाग ५९
धम्म म्हणजे काय? निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. “निब्बाणासारखे खरे सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही,” असे बुद्धांनी सांगितले आहे.भगवान…
Read More » -

EVM म्हणजे,भारताच्या संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवत देशाच्या लोकशाहीच्या अस्मितेवर घाला होय !
राजसत्ता जेंव्हा “धर्मसत्तेची रखेल” बनते,तेंव्हा देशाच्या लोकशाही अर्थात जनतेच्या “अस्मितेवर” बलात्कार करण्यात येतो.ही बाब भारताचा हजारो वर्षाचा इतिहास डोळसपणे पाहिलास…
Read More » -

नेहरू: आरक्षणविरोधी होते काय ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून नेहरूंवर वेगवेगळे आरोप करत आले आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा ऑक्टोंबर 2013 मधे निवड झाल्यावर…
Read More » -

नेहरू: आरक्षणविरोधी होते काय ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून नेहरूंवर वेगवेगळे आरोप करत आले आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा ऑक्टोंबर 2013 मधे निवड झाल्यावर…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५७
बौद्ध जीवनमार्ग मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि…
Read More » -

अमळनेरचे अ.भा. ते विद्रोही संमेलनातील वैचारिक संघर्ष
अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ .रविंद्र शोभणे आणि ह्या सोबतचं १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…
Read More » -

दैनिक वृत्तरत्न सम्राटकार बबन कांबळे अमर रहे!!!
डी एस सावंत. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक आदरणीय बबनरावजी कांबळे यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष आज होत आहे. त्यांच्या अकाली…
Read More » -

रमा !
दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळवटून टाकतं••••• कशी आहेस…
Read More »




