महाराष्ट्र
-

-

केंद्र सरकारचे जाचक निकष दूर करून तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
प्रतिनिधी तुळजापूर:-आज दिनांक रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मार्फत तहसीलदार तुळजापूर निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाने…
Read More » -

बहुजन विचारमंच सोलापूर आणि संत कबीर बहुद्देशीय समाज सेवा मंडळ सोलापूर वतीने शिवगंगा नगर क्र.4, नई जिंदगी येथील भीमगर्जना विहारात बचत समूहाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापालिकेतील इंजिनियर आयु. अविनाश वाघमारे यांनी प्रास्ताविक…
Read More » -

जळगांव जिल्ह्यात एरंडोल नगरपरिषदेनं साकारला तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगिचा.
जळगांव जिल्ह्यात एरंडोल नगरपरिषदेनं तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगिचा साकारला आहे. राज्यातला अशा प्रकारचा हा एकमेव बगिचा आहे, अशी माहिती…
Read More » आमदार अपात्रतेबाबत आज पुन्हा सुनावणी
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. परस्परविरोधी करण्यात आलेल्या ३४…
Read More »बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे 7 गुन्हे दाखल
गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आधी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर नेत्यांना गावबंदी करण्यात…
Read More »दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.दरवर्षी लाखो…
Read More »-

महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर मात्र जत आटपाडी कवठेमंकाळचा समावेश नाही.
– आमदार अनिल बाबर काही तांत्रिक अडचणींमुळे सांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यापासून राहिले आहेत. या प्रकरणी शिवसेना…
Read More » -

जेईई (JEE) आणि नीट (NEET) या | स्पर्धा परीक्षांच्या मुंबई व छ. संभाजीनगर या ठिकाणी पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या स्पर्धा…
Read More » -

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी संपूर्ण गोव्यात बी एस आय मिशन प्रमाणे कामाला लागावे -एस के भंडारे
उमेश सुरवसेधाराशिव दि.१(प्रतिनिधी)-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने अशोक विजया दशमी दिनी दि 14 आॅक्टोबर…
Read More »






