महाराष्ट्र
-

१०० कोटींच्या औषधांच्या प्रलंबित देयकांचा अहवाल सादर करा
हाफकिन औषध निर्माण महामंडळ व संस्था स्तरावर खरेदी केलेल्या औषधांची १०० कोटी रुपयांची देयके गेल्या पाच वर्षांपासून थकीत आहेत. या…
Read More » -

मुंबई महापालिका वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमणार मार्शल
एखाद्या भागात किंवा रस्त्यावर बेकायदा उभी असणारी वाहने वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आता मुंबई महापालिका मार्शल नेमणार आहे. अवैध…
Read More » -

“चला निघायची वेळ झाली” ही एकांकिका स्पर्धेत प्रथम
उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नागपूर विभागीय अंतिम फेरीत अमरावती येथील भारतीय महाविद्यालयाची ‘चला निघायची वेळ झाली’ ही एकांकिका…
Read More » -

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्याच्या सहा विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच…
Read More » -

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रुपी अस्तित्व चिरकाल टिकवण्यासाठी संघटित होऊया..!
पृथ्वीराज कल्लाप्पा चिलवंत (सामान्य कार्यकर्ता ) धाराशीव मो.9923 51 7120 महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…
Read More » -

“नवाबमलिक प्रकरणावरून सुषमा अंधारें तसेच अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर केली टिका”
देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत…
Read More » -

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर.
आजपासून नागपुरात राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या…
Read More » -

अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हंसराज कांबळे ८६२६०२१५२०नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील पुस्तकाचा यात धर्म , राजकारण , सामाजिक सगळ्या पुस्तकाची पाने चाळली…
Read More » -

जनतेला संविधान वाचविणेची शपथ
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘ यांच्या 67 महापरिनिर्वाण दिनी . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब…
Read More » -

“महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही”, छगन भुजबळांनी केले वक्तव्य
सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे…
Read More »









