महाराष्ट्र
-

राज – शहा भेटीवर “सामना अग्रलेखातून” घणाघात..
नवी दिल्ली येथे राज ठाकरे आणि अमि त शहा यांच्या भेटीगाठी दरम्यान महाराष्ट्रात मनसे बिजेपी युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. Lराज…
Read More » -

मराठा समाज आता निवडणुकीच्या आखाड्यात
मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मराठा समाज प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करणार आहे.…
Read More » -

भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे…
Read More » -

फक्त पारध्यांनाच नव्हे तर या पुरोगामी महाराष्ट्रातील महार, मांग, ढोर, चांभार, आदिवासी भटक्या जाती समुहांना पाण्यासाठी तडफडावं लागे, प्रसंगी चाबुकाचे आसूड !
सत्यघटना : दुपारचे जवळपास बारा वाजत आले होते. उन्हाचा पारा सुद्धा चांगला चढत होता. मी ही माझी छोटी मोठी कामे…
Read More » -

“सामाजीक क्रांतीचे बंड: महाडचा मुक्ती संग्राम”
= चवदार तळ्याचा सत्याग्रह =९७ वा वर्धापन दिन(२० मार्च १९२७) राव बहादूर सी.के.बोले यांनी मंबई लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये सार्वजनिक शाळा, धर्मशाळा,…
Read More » -

अहिंसात्मक सत्याग्रह (20 मार्च – चवदार तळे)
शोधू नको भिमालामूर्तीत दगडांच्या…सापडू दे भीम माझाकृतीत माणसांच्या…! डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा गुण गौरव गाणाऱ्या चारच ओळी पण अर्थपूर्ण अशा…
Read More » -

चवदार तळ्याचे आंदोलन व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ – रणजित मेश्राम
महाड तळ्याचे आंदोलन ही केवळ घटना वा कृती नसून बाबासाहेबांनी केलेल्या व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी…
Read More » -

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिनानिमित्त उमरगा येथे एक दिवसाचे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न .
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते नळदुर्गदादासाहेब बनसोडे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया [ आर्थात ]…
Read More » -

आले नवे-नवे पाणी!
“पाणी कुठलं साहेब? साधं की बिस्लेरी?”वेटरनं विचारलं.बाहेर कुठे रिस्क घेणार? म्हणून म्हणालो, ‘दे बाबा बिस्लेरीच!’‘बिस्लेरी’ म्हणजे मिनरल वॉटर. ब्रॅंड कुठला…
Read More » -

अनेक जाती जातींना पाणी पिण्याची मुभा नव्हती ! महाड सत्याग्रहाची 97 वर्ष
फक्त बौद्ध समाजाला नाही तर तमाम हिंदू धर्माने शूद्र समझल्या गेलेल्या अनेक जाती जातींना पाणी पिण्याची मुभा नव्हती !पण आज…
Read More »







