महाराष्ट्र
-

बेलापूर न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज; अल्पवयीन गुन्हेगार प्रकरणात दिरंगाई न करता केली कारवाई.
प्रकरण गंभीर व चिंताजनक असल्याची दैनिक जागृत भारत ने तात्काळ दिली होती बातमी. मुंबई : तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर बुधवारी…
Read More » -

प्रत्येक निवडणुकीवेळी पक्ष गहाण ठेवण्याची राज ठाकरेंची पद्धत. – विनायक राऊतांची जहरी टीका.
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज ठाकरे यांना मुंबई मधून एक…
Read More » -

अरविंद केजरीवाल यांना अटक; ED ची आणखी एक लाजिरवाणी कृती
पदावर असताना अटक झालेले पहिलेच मुख्यमंत्री ! दिल्ली : देशात विरोधक संपवण्याचे भाजपा चे लक्ष पूर्ण करण्यासाठी जनभावनेची कसलीही तमा…
Read More » -

नळदुर्ग येथील मिलिंद कांबळे हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला सन्मान नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग येथील मिलिंद मल्हारी कांबळे हे आरोग्य विभागात अनेक वर्षापासून उत्कृष्ठ कामगिरी…
Read More » -

शक्तिहिन (MVA) महाविकास आघाडीला कशाचा अहंकार- माज आहे ?
सुरेश रा शिरसाट, अकोला.बेरजे ऐवजी वजाबाकीचे राजकारण करून महाविकास आघाडी मोदीशा -भाजपाचा मुकाबला कशी करणार ?“““““अहंकारी महाविकास आघाडी _लोकसभा निवडणूकीचे…
Read More » -

काय म्हणाले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर ऐतिहासिक ठरतील असे निकाल दिले आहेत. मग ते प्रकरण महाराष्ट्रातील…
Read More » -

जेष्ठ पत्रकार, प्रा रणजित मेश्राम सर यांचे वैचारिक मंथन व डॉ. सीमाताई साखरे यांचा जाहीर सत्कार
महिला दिवस व महाड संगर दिवस: मानवी हक्क दिवससंयुक्त कार्यक्रम प्रमुख वक्ते : आदरणीय रणजित मेश्राम सर ( विश्लेषक) डॉ.…
Read More » -

बुध्दाच्या विचारांचे खरे शत्रू कोण?
हंसराज कांबळे ✍️8626021520नागपूर. बुद्धाची मूळ शिकवण आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जीव ओतून लिखित स्वरूपात टाकलेला प्रकाश ह्यावर लक्ष…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ९९
तथागतांची अंतिम धम्म-दीक्षा तथागत बुद्ध धम्माचा प्रचार करीत पावा येथे आले. ते आम्रवनात उतरले असल्याचे चुंदाने ऐकले. तो आम्रवनात गेला…
Read More » -

पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,-जयवंत हिरे
पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,रक्ताच्या नद्या वाहायच्या गर्जना करीतशाक्य-कोलीय झाले युद्धास सज्ज.तेव्हा एक राजपुत्र वदला;रोहिणी नदी घोटभर पाण्यानेतहान भागवते सार्यांचीच.पण,रक्ताच्या तहानेने विसरुन…
Read More »









