महाराष्ट्र
-

केंद्रीय निवडणुक आयोग घाबरलं
B Tech, IIT Delhi, कॉम्पुटर सायन्सफिल्ड मध्ये 34 वर्ष अनुभव असलेल्या‘राईट टू रिकॉल पार्टी’ राष्ट्रीय अध्यक्ष चिमनभाई मेहता यांनी केंद्रीय…
Read More » -

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूपोलिसांच्या मारहाणीमुळेच!
शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण उघड परभणी : परभणी येथे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शव विच्छेदन अहवाल समोर आला आहे.…
Read More » -

प्रतिकांच्या अस्मितेची लढाई
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची लढाई ही अस्मितेची लढाई बनली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला मोठा सामाजिक, आर्थिक, राजकीय फटका बसला. आंबेडकरी जनता…
Read More » -

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीची चळवळ सुरू केली.जनजागृतीच्या माध्यमातून आपला विचार जनतेत रूजविला.जनतेत वैदिक संस्कृति विरोधात लाट निर्माण…
Read More » -

परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणाचा पोलीसांनी केलेल्या मारहाणीत खून झाला आहे का ? –
राजेंद्र पातोडे.अकोला, दि. १५ –परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झाला आहे.गेली पाच सहा दिवस…
Read More » -

नळदुर्ग येथे आनंद नगरीत विद्यार्थीनी पालका सह शिक्षकानी ही मनमुराद आनंद लुटला
डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचा स्त्यूत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या खऱ्या कमाईने पालकांची मने जिंकली नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरात डॉ…
Read More » -

बांगलादेशचा अदाणी-अंबानी:सैफुल आलम आणि आलम ग्रुप
समाज माध्यमातून साभार बांगलादेशातील आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या समीकरणांवर प्रचंड प्रभाव टाकणारे नाव म्हणजे सैफुल आलम आणि त्याचा आलम ग्रुप.…
Read More » -

राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.
राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुक नोव्हेंबर २०२४ ला पार पडली.त्यात अनुसूचित जातीचे २९ उमेदवार आणि अनुसूचित…
Read More » -

भीमा कोरेगाव विजयाची चाहूल आणि हिंदू जागरण समीती मोर्चाचे षडयंत्राचे पडसाद परभणीतून….!
समाज माध्यमातून साभार महाराष्ट्रातील सर्व 85% मूलनिवासी बहुजन समाजाला सुचित करीत आहोत की महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये…
Read More » -

माथेफिरू मनुची संतान काय जानेल बुद्ध नीतीचे लोकशाही संविधान
स्वातंत्र्या नंतर आणि आधीही जे माथेफिरू भारतात आले त्यांना भारतातील मुल संस्कृतीशी काहीही जाण नाही कारण ते. माथेफिरूच आहेत अश्या…
Read More »







