मुख्यपान
-

दुष्काळ,अवकाळी पाऊस या कारणांमुळं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधी पक्षांची विधीमंडळात मागणी.
दुष्काळ,अवकाळी पाऊस,गारपीट,’मीचांग’मुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे.शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.सरकारनं…
Read More » -

तुळजापूर येथे भव्य रॅली ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .. पूर्णाकृती पुतळा लवकर व्हावा या मागणीला जोर.
प्रतिनिधी : आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, आनंद…
Read More » -

हिवाळी अधिवेशन तसेच नवीन वर्ष तोंडावर आसल्यामुळे हॉटेलचे दर वाढले …
अनेक हॉटेलमध्ये नवीन वर्षांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले असून त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. अनेक नवीन हॉटेल्स नागपूरकरांची ‘टेस्ट…
Read More » -

शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली सहा कोटींची अवैध मालमत्ता सोलापूर जिल्हा परिषदेतील घटना
सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली सुमारे सहा कोटी रूपयांची मालमत्ता उघडकीस आली…
Read More » -

राज्यातील ठेवीदारांना सुरक्षिततेची खात्री व अडचणीतील पतसंस्थांना पाठबळ : राधेश्याम चांडक
देशातील आघाडीची पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी माहिती दिली की, राज्यातील बहुराज्यीय सहकारी पतसंस्थांच्या स्थैर्यासाठी ‘ॲसेट रिकन्स्ट्रक्शन…
Read More » -

एक देश एक शिधा पत्रिका’ही योजना देशाच्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात लागू-मंत्री पीयूष गोयल
ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात ‘एक देश एक शिधा पत्रिका’ही योजना…
Read More » -

विविध कारणांमुळे २६२ कैद्यांचीसुटका
‘न्याय सबके लिए’ हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षानुवर्षे केवळ आर्थिक व तांत्रिक बाबींमुळे तुरुंगात खितपत पडलेल्या तुरुंगातील कैद्यांच्या सुटकेसाठी- त्यांच्या न्याय…
Read More » -

UPSC-MPSC :‘स्टार्ट अप इंडिया’ उपक्रम का सुरु करण्यात आला? भारत सरकारचा त्यामागचा उद्देश काय?
देशातील स्टार्ट अप उद्योगांना पुरक ठरणारे ‘स्टार्ट अप इंडिया’ हे अभियान १६ जानेवारी २०१६ पासून भारत सरकारद्वारे राबविण्यास सुरुवात झाली.…
Read More » -

महाराष्ट्र सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत तिसऱ्यांदा प्रथम
लाच प्रकरणे : महाराष्ट्र – ७४९, राजस्थान – ५११, कर्नाटक – ३८९ , मध्य प्रदेश – २९४, ओडिशा – २८७ महाराष्ट्र भ्रष्टाचारात…
Read More » -

ढोरळा येथे भीमनगरमध्ये समाज बांधवांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
धाराशिव (दि.६ डिसेंबर):-आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातच…
Read More »









