मुख्यपान
-

डॉ.प्रतिभा जाधव यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन संपन्न
नाशिक- सुप्रसिद्ध साहित्यिक,वक्ता, एकपात्री नाट्यकलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांच्या एकूण पाच संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. नूतन विद्या प्रसारक…
Read More » -

भारतीय संविधानाचे भवितव्य
भारतीय संविधानाचे भवितव्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाचे भवितव्ये यावर विशेष लेख..भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर…
Read More » -

डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय वडाळा ,मुंबई वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2025-26 उत्साहात संपन्न
डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय वडाळा मुंबई येथे शैक्षणिक वर्ष 2025/26 चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या…
Read More » -

महिलांना सुद्धा बौद्ध विधी लावण्यासाठी श्रामणेरी -बौद्धाचार्या करून खऱ्या अर्थाने संविधानानुसार समतेची अंमलबजावणी करीत आहोत .-ॲड एस के भंडारे
नवीमुंबई: भारतीय संविधानाने देशातील मनुस्मृतीचे विषमता नष्ट करून स्त्री पुरुष समानता आणली परंतु स्त्रियांना काही बाबतीत पुरुषाबरोबरचे जबाबदारी, काम दिले…
Read More » -

माणदेश मैत्रेय बुद्ध विहाराला भेटीचा वाढता ओघ
कौठुळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली प्रतिनिधी माणदेश मैत्रेय बुद्ध विहार कौठुळी येथे सांगली, सातारा सोलापूर, कोल्हापूर, मुंबई तसेच पुण्यातील अनेक…
Read More » -

खरंच EVM इतकी हुशार झालीय का? 🤖🗳️
समाज माध्यमातून साभार जळगाव प्रभाग (१-अ) मधील फेगडे बाई ठामपणे म्हणतात 👇“माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या…पण माझं स्वतःचं मत…
Read More » -

मतदार आपला मताधिकार का विकत आहेत?
लोकशाहीच्या रथाचे चाक कशात रुतले आहे? शिवरायांची स्वराज्यक्रांती कशी आणि का यशस्वी झाली, हे सांगताना एका प्रतिभावान कवीने आपल्या काव्यात…
Read More » -

“खैरात…जाहिरातींची.!”
उत आलाय जाहिरातींना,सगळीकडे घरादारात, गल्लीबोळात, आणि उजाड माळात.!पळा, पळा, पुढे कोण पळे,चुरस लागलीय, गिर्हाईक गटकवण्यात, माल खपवण्यात.! कधी काळी गरज,भासता…
Read More » -

डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई येथे सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी
सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरीडॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई–३१ येथे दिनांक ३ जानेवारी २०२६…
Read More » -

” खरे गद्दार कोण….??? “
“१ जानेवारी१८१८ रोजी भिमा कोरेगांव येथील युद्धात ५००महार सैनिकांनी इंग्रजांना साथ देऊन जुल्मी, अन्यायी पेशवाई संपुष्टात आणली. महारांनी परकीय इंग्रजांना…
Read More »









