
१६ व्या षटकात २ गडी गमावून भारतानं ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ८ गडी राखून विजय मिळवला. साई सुधर्सननं ५५ आणि श्रेयस अय्यरनं ५२ धावांचं योगदान दिलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २७ व्या षटकात ११६ धावात आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंगनं ५ आणि आवेश खान यानं ४ गडी बाद केले. अर्शदीप सिंग सामनावीराचा मानकरी ठरला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत