दिन विशेष
-

स्वातंत्र्य दिन आणि महाकावी वामनदादा कर्डक यांचे जयंती चे औचित्य साधून, नाशिक जिल्ह्याच्या वतीनेराज्यस्तरीय स्नेह संमेलन, आणि कवी संमेलन.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मुख्य समन्वयक संदेशदादा कर्डक.कार्याध्यक्ष : सुनंदा साबळे.स्वागताध्यक्ष : विराज निकम.सूत्र संचालन: नाशिक जिल्हा समन्वयक सविता केदारे.प्रास्ताविक: संतोष रायते.चळवळी…
Read More » -

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीचा महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा!
नाशिक येथील” संकल्प युवा प्रतिष्ठान,सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा तृत्तीय वर्धापन दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीचा महोत्सव” मोठ्या…
Read More » -

लोकराज्य न्यूजच्या ४ थ्या वर्धापन दिनाच्या सोहळयात नाशिकरोडचे वृत्तपत्र विक्रेते धडाडीचे कृतीशिल सामाजिक कार्यकर्ते गौतम संपत सोनवणे यांचा “लोकरत्न” पुरस्काराने सन्मानित !
वृत्तपत्र, सामाजिक , सांस्कृतिक शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, नाशिकरोड बस स्थानक येथील वृत्तपत्र विक्रेते:-गौतम संपत सोनवणे.यांनी…
Read More » -

स्वातंत्र्य काल अणि आज
भारतावर अनेकांनी आक्रमण करुन या देशावर राज्य करुन येथील संपत्तीचे अपहरण केले.येथील लोकांचे शोषण करून आपलीं राज्य सत्ता पक्की केली.परतु…
Read More » -

चळवळीचा रेटा निर्माण व्हावा….!
▪️डॉ. संजय दाभाडे , पुणे.9823529505sanjayaadim@gmail.com ▪️बुधवार , १२ ऑगस्ट २०२६. (बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी एका दैनिकात प्रकाशित झालेला…
Read More » -

स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य समारोह व तिरंगा रॅलीचे आयोजन
मुंबई, १५ ऑगस्ट २०२६ : डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वडाळा-३१ येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण…
Read More » -

” पँथर अभी जिंदा है.!
बाबांच्या महापरिनिर्वाणा पश्चात,होता गाठला कळस,पुढाऱ्यांच्या गटातटाने,सैरभैर होता समाज,आपसातील यादवीने,नव्हता लेक बापात,आणि बाप लेकात,जो तो गुंग होता,एकमेकांचे पाय खेचण्यात.! ह्या खडतर…
Read More » -

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा- राजेंद्र पातोडे
मुंबई : दि.११ – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर…
Read More » -

तथागत गौतम बुद्धांनी जगाला अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला – राजश्रीताई कदम
वागदरी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नवीन ग्राम शाखेचे उद्घाटन नळदुर्गदादासाहेब बनसोडे तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे वर्षावासाच्या पूर्वसंध्येला दि बुद्धिस्ट…
Read More » -

” अनुसूचित जातीच्या वर्गवारी ” विरोधात 30 जून 2026 रोजी मुंबईतील मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा.!
डॉ. भिमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन , “वर्गवारी, अनुसूचित जातीच्या आरक्षणाची.!” का उठता बसता, काकरव करता ,फायदा…
Read More »






