
पंतप्रधान मोदी यांनी माझं विविध कार्यक्रमात कौतुक केलं आहे. २०१५ साली केलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात माझ्या कामाचा उल्लेख केला होता. त्यांनीअशी माहिती शरद पवार यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीत केलेलं क्तव्य वास्तवाला धरून नव्हतं असेह पवार म्हणाले. तसेच ब्राझिलनंतर साखर निर्माण करणारा भारत दुसरा देश आहे, पण मोदींनी साखरेच्या निर्यातेवर बंदी घातली आहे असेही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत