
समाज माध्यमातून साभार
त्यांनी २०१४ साली EVM चा गैरवापर करून हातात सत्ता आल्यावर सुरुवातीला ‘कश्मीर फाईल’ चित्रपट काढून बहुजन हिंदू आणि मुस्लिमां मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला . परंतु हा प्रयत्न असफल ठरल्यावर त्यांनी पुन्हा एकदा अतिरंजित ‘केरला स्टोरी’ हा चित्रपट काढला , त्यामध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ चा गैरफायदा घेत पुन्हा एकदा बहुजन हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला . पण भारतातील सुज्ञ जनतेने पुन्हा एकदा RSS चा धूर्त डाव ओळखला त्यामुळे भारतात बहुजन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणण्याचा हा प्रयत्न सुद्धा फसला . दोन्ही प्रयत्न फसल्यावर RSS ने पुन्हा कंबर कसून आणखी एक ऐतिहासिक चित्रपट बनवला पण इतिहासातील घटना तोडूनमोडून पुन्हा एकदा कादंबरी आधारित चित्रपट आहे असे सांगून पुन्हा एकदा ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ चा गैरफायदा घेऊन अतिरंजित छ. संभाजी महाराज यांच्या वरील ‘छावा’ चित्रपट दाखवला , भारतात गावागावात नागरिकांना फ्री मध्ये चित्रपट दाखवून बहुजन हिंदूंना मुस्लिमांविरोधात भडकवण्याचा पुन्हा एकदा असफल प्रयत्न केला . पण जनतेला आधीच खरा वास्तव इतिहास माहिती असल्याने आणि रायतेच्या राज्याचे खरे शत्रू मुस्लिम नसून विदेशी ‘मुखपुत्र’ असल्याचे माहिती असल्याने बहुजन हिंदूंमध्ये दंगल वै काही घडून आले नाही .
त्यामुळेच अतिशय हताश झालेल्या RSS ने आता त्यांच्या हातात असलेले शेवटचे अस्र बाहेर काढले आहे ते म्हणजे कश्मीर मध्ये निरपराध पर्यटकांना टार्गेट करणे आणि आज ते त्यांच्या या कार्याला सफल बनवण्यात यशस्वी झाले . यापूर्वी पुलवामा दुर्घटना घडवून आणि त्याचे भांडवल करून मतांची भीक मागितली होतीच .
मग आता भारतात पुन्हा एकदा बहुजन हिंदू विरोधात मुस्लिम दंगली घडून येतील का ? तर उत्तर आहे “नाही “.
कारण पुन्हा एकदा काश्मीर मधील मुस्लिमांनी या पाकिस्तानी अतिरेक्यांना केलेला विरोध , प्रसंगी स्वीकारलेले हुतात्म्य , बहुजन हिंदूंना आपल्या स्वतःच्या घरात आसरा देऊन केलेले संरक्षण.. वै अनेक मानवतावादी घटना जरी मीडियाने दाखवल्या नाहीत तरी सोशल मीडिया मार्फत संपूर्ण भारतातील बहुजन हिंदूंनी पाहिल्या आहेत. त्यामुळे यावेळीही RSS चे मनसुबे सफल होणार नाहीत याची १०० % गॅरंटी आहे . कारण या देशातील मुस्लिम आपल्या मातीशी इमानदार आहे , तो याच मातीत जन्मला आहे आणि याच मातीत दफन होणार आहे हे त्याला चांगलेच माहिती आहे. आणि याच मातीसाठी आणि अर्थात मातृभूमीसाठी नेहमीच त्यांच्या पूर्वजांप्रमाणे तो आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावायलाही नेहमीच तयार असतो . त्याला हे पण माहिती आहे की बहुजन हिंदू हे त्यांच्याच रक्ताचे आहेत , मुस्लिमांचा आणि बहुजन हिंदूंचा DNA एकच आहे … त्यामुळे विदेशी भाड्याच्या तट्टूनो ब्रम्हाच्या मुखातून पडलेल्या मुखपुत्रांनो तुम्ही कितीही बहुजन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद घडवून आणण्याचा , दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही .
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील शेकडो हजारो मुस्लिम बांधवांनी आपले प्राण पणाला लावले आहेत , शेकडो जण हुतात्मा झाले आहेत . आजही त्यांची नावे मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया च्या भिंतीवर कोरलेली आढळेल पण RSS चा इतिहास भारतातील बहुजन हिंदू बांधवांना चांगला माहिती आहे . RSS चे स्वातंत्र्यलढ्यात काडीचेही योगदान नाही हे जगजाहीर आहे . उलट त्यावेळच्या ‘हिंदू महासभे’ च्या मुखपुत्र गद्दारांनी क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हवाली केले होते , इंग्रजांसाठी स्वातंत्र्यविरांची हेरगिरी केली होती हे ऐतिहासिक सत्य आहे . त्यामुळे RSS च्या देशद्रोह्यांनो तुमचे दिवस भरले आहेत इतकेच लक्षात ठेवा …
बहुजन हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील एकी कधीच तुटू शकत नाही !
बहुजन हिताय , बहुजन सुखाय… ✊
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत