आज बौद्ध पोर्णिमेचा सन हा फार महत्वाचा आहे ?

इं,वि,पू,५६३ फाल्गुन मराठी महिन्याच्या पोर्णिमेच्या
दिवसी कपिलवस्तुमध्ये राजा शुध्योदनाने आपल्या राजधानीत एक मोठा मेळावा आयोजित केला होता, तेव्हा राजा शुध्योदनाने सर्वांना सुचित करण्यात आले आहे, तेव्हा सर्व राजवाड्यातली प्रज्या हजर होती, तेव्हा राज्याने प्रज्याला समजून सांगितले की आपल्या कपिलवस्तुमध्यले सिध्दार्थ गौतम हे सुखाचा मार्ग शोधण्यासाठी गेले होते, आता त्यांना
एका मोठा ज्ञानाचा धनाचा साठा मिळाला, म्हणुन आज ज्यांना ज्यांना त्या ज्ञानाची गोडी चाखावयाची आहे त्यांनी त्यांनी सिध्दार्थ गौतम बुद्ध यांच्या ज्ञानाचे
आस्वाद घेऊन त्यांची दिक्षा घ्यावी, म्हणून आज राजा
शुध्योदनाने, माता यशोधरा,बाळ राहुल या सर्व शाख्य
कुटूंबानी बुद्ध दिक्षा घेतली, तेव्हा सर्व प्रज्यांना वाटले की हां मार्ग खुपचं मोलाचा आहे, म्हणून राज्याच्या मागे सर्व प्रज्यांनी दिक्षा घेवुन राग लोभ चाहाडी चुघली व्दृष भावना कर्मकांड देव धुपारे बुवाबाजी होमहवन त्यात पशूहत्या,नसीली पदार्थ स्वर्ग नरक ह्यावर तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुंदर मार्मिक
प्रवचन देवुन असल्या निरर्थक अपप्रचारवृत्तीला बळी
पडू नका, अंगाला राख फासून मुखातून गोड नामस्मरण करीत आहे, पण चांगले कृती गुन अंगात नसेल तर ती बडबडत व्येर्थ आहे, असे आज फाल्गुन
पोर्णिमेच्या दिवसाला तथागत गौतम बुद्धांने ज्ञानार्जन केले आहे, म्हणून संतशिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात,असै कैसे झाले भोंदू,कर्म करुन म्हणती साधु
असे माहाराजाने आसुड ओढले आहेत, तेव्हा हे न पाहिलेले न दिक्षा घेणारे बुद्धाचे प्रचारक निर्माण झाले, आणि डॉ, बाबासाहेबाने बाविस प्रतिज्ञा दिली आहे, तरी पण आज आपण होळी का करतो, ते का करु नये प्रदूषण नियंत्रणात नाही,या विकृतीमुळे अनेक रोगांचा जन्म
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत