मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – : ७५ लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन गरिबांना मंजूर.

कॅबिनेट बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला २.० योजना सुरू केली असून, तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत आता आणखी ७५ लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत पुढील ३ वर्षांत महिलांना ही एलपीजी जोडणी मिळणार आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन कनेक्शन दिले जाणार
कॅबिनेट बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेमुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत झाली असून, महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत