
झारखंडमधल्या रांची इथं सुरू असलेल्या महिला आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं काल थायलंडवर ७ – १ असा विजय मिळवला.
संगिता कुमारीनं तीन गोल केले, तर मोनिका, सलीमा टेटे, दीपिका आणि लालरेमसियामी यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताला वर्चस्वपूर्ण विजय मिळवून दिला. थायलंडचा एकमेव गोल सुपान्सा सामनसो हिनं केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत