देशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

UPSC चा अंतिम निकाल जाहीर – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे यश.

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे.

१ हजार १४३ पदांमध्ये IAS पदासाठी १८०, IFS पदासाठी ३७, IPS पदासाठी २००, केंद्रीय सेवा ग्रुप ए साठी ६१३, ग्रुप बी सेवेसाठी ११३ जागा होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!