दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
एका पहलगाम घटनेवर संपूर्ण भारतात चर्चा करायला लावून मोदी अमित शाह, भाजपा व संघाने काय प्राप्त केले.

समाज माध्यमातून साभार
- महाराष्ट्र निवडणूक घोटाळ्यातील 64 लाख ज्यादा मतदार कुठून आले, याची चर्चा थांबली.
- दिल्ली व हरियाणा येथील निवडणूक घोटाळ्यातील चर्चा थांबली.
- निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कारवाई ची मागणी थांबली.
- बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांना होणारा विरोध थांबला.
- भाजपाचे केंद्रातील मुख्य साथी चंद्रबाबू नायडू यांनी वफ बोर्ड विरोधी बिलाला केलेला विरोध लपला गेला.
- सुप्रीम कोर्टाने वफ बिल विरोधात भूमिका घेवून मोदी शहा यांना झापले, याची चर्चा थांबली.
- महाराष्ट्रातील शाळात पहिली पासून हिंदी अनिवार्य याला होत असलेला विरोध लपवीला गेला.
- लाडकी बहीण योजनेतील कित्येक बहिणींचा पैसा थांबवीला आणि कित्येक बहिणींचा पैसा कमी केला, हे कोणाला कळूच दिले नाही.
- पश्चिम बंगाल मध्ये दंगल घडविण्यासाठी गेलेले मुस्लिम वेषात संघांचे हिंदू कार्यकर्ते पकडले गेले, यावर चर्चा थांबली.
- अमेरिकेने भारतीयांना हातात व पायात हातकड्या बांधून परत पाठविले त्यामुळे जगासमोर गेलेली इज्जत झाकता आली.
- ऑस्ट्रालिया सह 7 देशानी अडाणी विरुद्ध फसवणूकीची आंतरंराष्ट्रीय न्यायालयात सुरू झालेली चौकशी झाकली गेली.
- सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्र ED कार्यालयात ऑफिसला आग लावून अनेक पापी भ्रष्टाचारी नेत्यांना पापमुक्त केले.
- जनसुरक्षा बिल जे महाराष्ट्रातील जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात आहे, त्यावरील चर्चा थांबली.
- अजून अनेक गंभीर देशाच्या हिताचे व अत्याआवश्यक मुद्दे आहेत किंवा असतील, जे काही कालावधीतनंतर बाहेर येतील.,..
- तुमच्याकडे असल्यास ते यात ऍड करुन पुढे पाठवा.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत