दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

एका पहलगाम घटनेवर संपूर्ण भारतात चर्चा करायला लावून मोदी अमित शाह, भाजपा व संघाने काय प्राप्त केले.

समाज माध्यमातून साभार

  1. महाराष्ट्र निवडणूक घोटाळ्यातील 64 लाख ज्यादा मतदार कुठून आले, याची चर्चा थांबली.
  2. दिल्ली व हरियाणा येथील निवडणूक घोटाळ्यातील चर्चा थांबली.
  3. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कारवाई ची मागणी थांबली.
  4. बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांना होणारा विरोध थांबला.
  5. भाजपाचे केंद्रातील मुख्य साथी चंद्रबाबू नायडू यांनी वफ बोर्ड विरोधी बिलाला केलेला विरोध लपला गेला.
  6. सुप्रीम कोर्टाने वफ बिल विरोधात भूमिका घेवून मोदी शहा यांना झापले, याची चर्चा थांबली.
  7. महाराष्ट्रातील शाळात पहिली पासून हिंदी अनिवार्य याला होत असलेला विरोध लपवीला गेला.
  8. लाडकी बहीण योजनेतील कित्येक बहिणींचा पैसा थांबवीला आणि कित्येक बहिणींचा पैसा कमी केला, हे कोणाला कळूच दिले नाही.
  9. पश्चिम बंगाल मध्ये दंगल घडविण्यासाठी गेलेले मुस्लिम वेषात संघांचे हिंदू कार्यकर्ते पकडले गेले, यावर चर्चा थांबली.
  10. अमेरिकेने भारतीयांना हातात व पायात हातकड्या बांधून परत पाठविले त्यामुळे जगासमोर गेलेली इज्जत झाकता आली.
  11. ऑस्ट्रालिया सह 7 देशानी अडाणी विरुद्ध फसवणूकीची आंतरंराष्ट्रीय न्यायालयात सुरू झालेली चौकशी झाकली गेली.
  12. सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्र ED कार्यालयात ऑफिसला आग लावून अनेक पापी भ्रष्टाचारी नेत्यांना पापमुक्त केले.
  13. जनसुरक्षा बिल जे महाराष्ट्रातील जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात आहे, त्यावरील चर्चा थांबली.
  14. अजून अनेक गंभीर देशाच्या हिताचे व अत्याआवश्यक मुद्दे आहेत किंवा असतील, जे काही कालावधीतनंतर बाहेर येतील.,..
  15. तुमच्याकडे असल्यास ते यात ऍड करुन पुढे पाठवा.

  16. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!