ह्या आपटेचे चतुर विचार! बहुजन कधी ओळखणार?

भूपती अर्जुन मोरे
इतिहासात किंवा भूतकाळात आपण जर डोकावून पाहिले म्हणजेच इतिहासातील पानांवर दृष्टीक्षेप टाकला तर आपणास या देशातीलi विषमता किती उघड उघड होती आणि आता सध्याच्या काळात ती कशी आहे.याचा जर आपण बारकाईने प्रत्येक क्षेत्रात कुशाग्र बुध्दीने विचार केला तर सहज लक्षात येऊ शकते.देशातील वातावरण कसे आहे.आणि पुढे कदाचित आणखी सामाजिक दृष्ट्या काय उचित अनुचित घडू शकेल याचे अंदाज,तर्क यायला संदर्भ मिळत असतात.
संविधानातील नैतिक मूल्ये बासनात गुंडाळून ठेवण्याचे प्रयत्न जोरकसपणे चालू आहेत.अशी शंका मनात यायला लागते.परंतु काहीवेळा जन असंतोषामुळे,उद्रेकामुळे चक्र अल्पसे सरळ फिरायला लागते.जनरेट्यामुळे शुद्धीवर आलो असे सत्ताधारी आपणास भासवितात.इथेच बहुजनांची फसगत होते.
केवळ जातभाई आहे म्हणून त्याच्या नीच कृतीला महान व अजरामर ठरवण्यासाठी,जगातील एका श्रेष्ठ राजावर एका ब्राह्मणाने नावे कृष्ण भास्कर कुलकर्णी (अफजल खानाचा वकील) याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार केला होता.तो वार कपाळावर दिसावा म्हणून जयदीप आपटे या 24 वर्ष वयाच्या शिल्पकाराने शिल्पामध्ये महाराजांच्या कपाळावर घाव दाखवला आहे.या घावाच्या मागचा उद्देश असा की ब्राह्मण किती निर्भिड,कर्तबगार,लढाऊ वृत्तीचे आहेत.हे असे करण्यामागे त्या जयदीप आपटेचा सल्लागार कोणत्या विचारधारेचा असेल हे कळून येते.
त्या घावाचा दुसरा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की ब्राह्मणांत सुडाची,बदल्याची,खुनशी भावना ओतप्रेत भरलेली असते.त्यांचे वर्तन आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे असते.विचाराने जर त्यांच्यापेक्षा डोईजड विद्वानांना जिंकता येत नसेल तर ते नथुराम होतात.किंवा नथुराम तयार करतात.अथवा कट कारस्थान रचून बॉम्बस्फोट घडवितात.
प्रतापगड किल्ल्याच्या रणासांग्रमाच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णीने महाराजांच्या कपाळावर वार करताच,त्याच क्षणी त्वरित महाराजांनी त्या कुलकर्णीचे मुंडके धडा वेगळे केले होते.त्याचे शिल्प सुद्धा त्या ठिकाणी त्या आपटेने साकारायला हवे होते.परंतु हि व्यवस्था त्यांचीच आहे.म्हणून ते त्यांच्या सोयीनुसार सर्व काही करीत असतात.
अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.हे ते चित्र रूपाने शाळेत मुलांना शिकवीत होते.मग त्याच समानतेच्या,समतेच्या न्यायाने कृष्ण भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद केला.हे नाही शिकविले.कारण तो ब्राह्मण होता म्हणून नाही शिकविले. अरे तुमचा ब्राह्मणी धर्मच विषमतेवर आधारित आहे. उगीच हिंदू हिंदू करता आणि हिंदू शब्दाच्या मागे लपता.यासाठीच अशा जयदीप आपटेसारखी नीच वृत्तीचा नायनाट करायला पाहिजे.परत त्या नीच वृत्तीचे बीज या देशात पेरायला त्यांच्या पिलावळीला जमलेच नाही पाहिजे.अशी व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न बहुजनांनी करायला हवी.
शिवचरित्रात आपटे लपटेच्या जातभाई इतिहासकारांनी असाच उच्छाद मांडला आहे.इतिहासात काल्पनिक पात्र घुसडून चारित्र्य संपन्न शंभुराजांना व्यसनी आणि बदफैली दाखविले आहे.जेम्स लेनाला असत्य माहिती पुरवून माँसाहेब जिजाऊंची बदनामी केली.दादाजी या सेवकाला शिवरायांचा गुरु ठरविले.
तद्वतच अर्धवट उघड्या नागड्या रामदास स्वामींना गुरू दर्शविले.असे अनेक विचारांच्या घुसखोरीचे संदर्भ आहेत.तीन फुटांची मूर्ती बनविणाऱ्या अल्प अनुभवी आपटेला 28 फुटांच्या पुतळ्याचे काम कसे मिळाले.याचा शोध घेतला तर आपटेंसारख्या अनेक वृत्ती समोर येऊ शकतील.
बहुजन समाजातील जाती अजूनही झोपलेल्या आहेत.याचे कारण ते कोणते आणि कोणत्या लेखकांचे साहित्य,ग्रंथ वाचतात.यावर त्याची माहिती अवलंबून असते.सर्व प्रकारचे साहित्य लेख वाचत असतील तर थोडेफार तुलनात्मक फरक कळू शकेल.वाचाल तर वाचाल नाहीतर असेच अंधाराच्या खाईत पडाल.तुमच्या अज्ञानाचा फायदा उचलायला ह्या आपटेसारखे लोक टपलेले आहेत.
ब्राह्मणी विचारातून ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या काल्पनिक,अवैज्ञानिक देवी देवता आणि त्यातून भय,भीतीपोटी निर्माण होणारी अंधश्रद्धा सोडल्यावरच भटी गौड बंगाल कळेल.नाहीतर हे सतत बहुजनांतील काही म्होरक्याना हाताशी धरून सत्ता राबवित राहणार.नको ते मुद्दाम असामाजिक प्रश्न निर्माण करतात.आणि तुमची प्रतिक्रिया तपासत असतात.
कवी,लेखक व समाजसेवक :- भूपती अर्जुन मोरे. 9594386274.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत