Year: 2025
-
महाराष्ट्र

एक वही… एक पेन अभियान!
(झोळीमुक्त, भिक्षामुक्त समाज निर्मिती) भीक नको… वही, पुस्तक द्या… डॉ.कालिदास शिंदे यांच्यासंकल्पनेतून या देशातील पहिल्या अनोख्या अभियानाची सुरुवात दिघंची गावात…
Read More » -
महाराष्ट्र

शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध
शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध का… तुम्ही आम्ही गप्प का ?. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे सरकारने आयोजिले आहे.…
Read More » -
दिन विशेष

UPSC चा आज आलेला रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास..११२३ बिहारी बनले IAS अधिकारी.
डोळ्यात झणझणीत अंजन. म्हणजे १७५७ पैकी-वजा११२३ *०६३४ ईतर* आपली पोर केंव्हा करणार असा वेडेपणा.?की फक्त महिनाभर दहि हंडी सराव, पंधरा…
Read More » -
दिन विशेष

वर्षावास म्हणजे काय ❓
वर्षावास म्हणजेपावसाळ्यात उपसंपदा झालेले भिक्खुच्य तीन महिन्यांपर्यंत एकाच विहारात अथवा राहण्यायोग्य परिसरात वास्तव करण्याला वर्षावास म्हणतात वर्षावासाचा शुभारंभ स्वतः भगवान…
Read More » -
देश

“अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!”
चळवळ आक्रमक आंबेडकरी,थंडावलीय, निपचित पडलीय,कमकुवत झालीय,ऐकतांना इंगळ्या,डसल्यागत वाटतंय,मन सुन्न होतय,कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.! त्याला कारण काय ?धडाडणार्या तोफा,काळाच्या पडद्याआड गेल्यात,बंदुका…
Read More » -
कायदे विषयक

उद्देशिकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवा- अशोक सवाई
(संविधानावर घाला) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दत्तात्रेय होसबाले की होसबले नावाचा मनुष्य प्राणी दिल्लीत संविधानाच्या उद्देशिकेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द…
Read More » -
देश-विदेश

प्रधानमंत्र्यांचा नवा उच्चांक !
🌻रणजित मेश्राम लेखक प्रख्यात विचारवंत अभ्यास साहित्यिक समीक्षक आहेत आपले प्रधानमंत्री उच्चांकवीर आहेत. त्याबाबत थोर म्हणावे ! नवनवे उच्चांक त्यांना…
Read More » -
दिन विशेष

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता पाक्षिक सुरु केले.
29 जून 1928🖋🗞📃📚📃🗞🖋समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून, इ.स. १९२८…
Read More » -
कायदे विषयक

आणीबाणीची उलटी बोंब
संविधान हत्येचे दिवस कार्य लेखक : ज्ञानेश महाराव “इंदिरा गांधी सरकार”ने ५० वर्षांपूर्वी संविधानानुसार घोषित केलेल्या “राष्ट्रीय आणीबाणी”च्या दिवसाला “संविधान…
Read More » -
देश

” भाषेचा वाद, आवश्यकता की अन्य काहीतरी?”
काय रे दादा, भाषा म्हणजे काय ?भाव भावनांचे,आदान प्रदान करण्याचे,असे ते साधन,त्याला मिळाले, अक्षरांचे बंधन,अक्षरांना मिळाले, शब्दांचे इंधन,शब्दा शब्दांना झाले…
Read More »







