Day: December 7, 2023
-
महाराष्ट्र
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रुपी अस्तित्व चिरकाल टिकवण्यासाठी संघटित होऊया..!
पृथ्वीराज कल्लाप्पा चिलवंत (सामान्य कार्यकर्ता ) धाराशीव मो.9923 51 7120 महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…
Read More » -
महाराष्ट्र
“नवाबमलिक प्रकरणावरून सुषमा अंधारें तसेच अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर केली टिका”
देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर.
आजपासून नागपुरात राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या…
Read More » -
महापरिनिर्वाण दिन
अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हंसराज कांबळे ८६२६०२१५२०नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील पुस्तकाचा यात धर्म , राजकारण , सामाजिक सगळ्या पुस्तकाची पाने चाळली…
Read More » -
महाराष्ट्र
जनतेला संविधान वाचविणेची शपथ
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘ यांच्या 67 महापरिनिर्वाण दिनी . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब…
Read More » -
महाराष्ट्र
“महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही”, छगन भुजबळांनी केले वक्तव्य
सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे…
Read More » -
देश
काँग्रेसचे ए.रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ.
तेलंगणमध्ये काँग्रेसचे ए.रेवंत रेड्डी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.राज्यपाल तामिलसाई सौंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.हैदराबादमध्ये एल.बी. स्टेडियमवर…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा समाजाची गरिबी , बेरोजगारी , शोषण व आरक्षण जबाबदार कोण?
ऍड अविनाश टी काले , अकलूज डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मो न 9960178213 समग्र महाराष्ट्राची लोकसंख्या…
Read More » -
आर्थिक
दुष्काळ,अवकाळी पाऊस या कारणांमुळं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधी पक्षांची विधीमंडळात मागणी.
दुष्काळ,अवकाळी पाऊस,गारपीट,’मीचांग’मुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे.शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.सरकारनं…
Read More » -
महाराष्ट्र
तुळजापूर येथे भव्य रॅली ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .. पूर्णाकृती पुतळा लवकर व्हावा या मागणीला जोर.
प्रतिनिधी : आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, आनंद…
Read More »