Month: November 2023
-
मुख्य पान

-
क्रिकेट

आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात.
विशाखापट्टणम. 23/11/23 आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. यात पाच सामने खेळले जातील. या…
Read More » -
मुख्य पान

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. ◾हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ◾क्रोधाग्नी शमन…
Read More » -
महाराष्ट्र

खासदार अमोल कोल्हेंनी मंत्रालयात घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्ह,सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते. पण, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय अमोल कोल्हेंनी घेतला…
Read More » -
महाराष्ट्र

“भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला“…या वक्तव्याचे आता काढले जात आहेत राजकीय अर्थ
दि. 23/11/2023 पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपविरोधी हल्लाबोल.
दि. 23/11/2023 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या भूमिकेमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना वाद…
Read More » -
महाराष्ट्र

राज्य परिवहन महामंडळात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार. प्रस्तावास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली.
दि. 23/11/2023. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून, बस स्थानकांच्या स्वच्छतेला…
Read More » -
आर्थिक

थेट शिक्षणाधिकारी कार्यालयात वेतनासाठी शिक्षकांचे आंदोलन
आंदोलनादरम्यान बाळ रडत असल्यामुळे आंदोलनातील एका शिक्षिकेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच झोका बाधून बाळाला झोपवले. गेल्या 10 वर्षापासून वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून…
Read More » -
भारत

राहुल गांधींनी केलेल्या मोदीच्या टिकेवर फडणवीस काय म्हणाले?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाला पंतप्रधान मोदी कारणीभूत असल्याचं सांगताना त्यांचा पनौती असा उल्लेख केला…
Read More » -
महाराष्ट्र

आमदार बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणतात, “आजकाल आपण ज्या लोकांना मानतो त्यांच्यातही वाद आहेत. नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला…
Read More »








