कायदे विषयक
-

महाबोधी मुक्ती आंदोलन: बौद्ध धर्मीयांचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष
बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती,…
Read More » -

संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने या विषयावर व्याख्यान
संविधानासमोरील वर्तमानातील आव्हानेया विषयावर व्याख्यानाचे आयोजनसंविधान संरक्षण समिती धाराशिवच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्वाच्या निमित्ताने संविधानाचे अभ्यास सोलापूर येथील हिराचंद…
Read More » -

गेट टुगेदर
परवा, अचानकओळखीचा आवाज आला खूप वर्षानंतर…चेहऱ्यावर औदासीन्य पसरलेलंथरथर कापत काप-या आवाजातभयकंपीत झालेल्या एका मुलीनेआवाज दिला, ये ओळखले का मला..?मी,अंदाज घेऊन…
Read More » -

बुद्धगया मंदिर कायदा १९४९ रद्द करा !
समाज माध्यमातून साभार जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान असलेल्या बुद्धगया येथील, ` महाबोधी महाविहाराचा ' ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय…
Read More » -

पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या संविधानध्येयी ठरावाचे स्वरूप
प्रजावाणी…लेख क्र.८ डॉ. अनंत दा.राऊत इंग्रजांनी चालवलेल्या राज्यव्यवस्थेच्या प्रभावातून,इंग्रजांच्या विरोधात चालवलेल्या स्वातंत्र्यलढ्यातून व सामाजिक स्वातंत्र्य चळवळीच्या प्रभावातून भारतातील विचारी लोक…
Read More » -

भारतीय संविधानाच्या तत्त्वज्ञानाची मूल्यमयता
प्रजावाणी…लेख क्र.७डॉ. अनंत दा. राऊत संविधानाचे तत्त्वज्ञान मानवकल्याणकारी अशा नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. नैतिक मूल्ये मानवी आचरणाला नियंत्रित करून…
Read More » -

लोकशाहीचा…..
निवडणूक आली.उमेदवारी अर्ज भरला.बैनर लावले.रॅली काढली.पैसे वाटले.मते मिळवली.निवडून आला.भ्रष्टाचार केला.गब्बर झाला.लोकांना कळला.तक्रार केली.एफआयआर नोंदवली.खटला दाखल केला.वीस वर्षे निकाल नाही.याला लोकशाही…
Read More » -

राष्ट्रधर्म आणि ईश्वरधर्म
धर्म याचा अर्थ धारणा मान्यता.माणूस जसा ईश्वराला मानतो ,तसेच राष्ट्राला पण मानतो.मानले पाहिजे.तरच तो राष्ट्र धार्मि ठरतो.अन्यथा तो राष्ट्रद्रोही होतो.जसे…
Read More » -

आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात अधिकचे पैसे मागितल्यास क्यूआर कोड वर तक्रार नोंदवण्याची सुविधा
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम, केवळ क्युआर कोड स्कॅन केल्यास सेकंदात नोंदविली जाते तक्रार प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू,…
Read More » -

ब्राह्मण कोण ?
प्रा.मुकुंद दखणे. भगवान बुद्धाने सर्व प्रथम कार्य कारणाचा सिद्धान्त मांडला तोच सापेक्षतावादाचा सिद्धान्त होय.सापेक्षतःवाद स्पष्ट करतो की,वेद अर्थपुर्ण असते आणि…
Read More »





