भारत
-

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशनला विद्यापीठाचा दर्जा…
संस्थेच्या नवी दिल्लीसहित अन्य पाच प्रादेशिक केंद्रांनाही तो लागू असून त्यात अमरावती केंद्राचा समावेश आहे. पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील अग्रगण्य…
Read More » -

१६ व्या वित्त आयोगाच्या ४ सदस्यांची नियुक्ती…
नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या अध्यक्षतेखाली ३१ डिसेंबर रोजी सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. सोळाव्या वित्त आयोगाला…
Read More » -

पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी निर्बंध…
पैसे हस्तांतरण, UPI या सुविधाही ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर मिळणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व बँकेनं आज आणखी काही निर्बंध लादले.…
Read More » -

नाशिकमधे सरकारी ठेकेदार आणि सनदी लेखापालांच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाचे छापे…
पीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेशी निगडित असलेले सरकारी ठेकेदार आणि त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाउंटंट यांच्यावर ही कारवाई झाली. नाशिक…
Read More » -

मुंबई-पुणे दृतगती महामार्ग ८ पदरी करण्याचा प्रस्ताव…
महामार्गावरच्या खोपोली एक्झिट ते कुसगाव इथल्या सुमारे १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सुरू आहे. मुंबई-पुणे मार्गाचं रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव…
Read More » -

देशातल्या नागरिकांना बहुप्रतिक्षित स्वप्न गेल्या १० वर्ष पूर्ण झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन…
युवा शक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे चार आधारस्तंभ आहेत असं त्या म्हणाल्या. अयोध्येत राममंदिर उभारण्याचं स्वप्न गेली…
Read More » -

भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल प्रसिद्ध…
या प्राणिजातीच्या भारतातल्या अस्तित्वाबद्दल प्रसिद्ध होणारा हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन…
Read More » -

मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली – विजय वडेट्टीवार…
मुंबईत आज ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, मराठा समाजाचा नेता…
Read More » -

छत्तीसगडमधे बस्तर विभागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद तर १४ जखमी…
जखमींना उपचारासाठी हवाई मार्गे रायपूरला हलवण्यात आलं. छत्तीसगडमधे बस्तर विभागात आज माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले, तर १४…
Read More » -

१५ दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी…
पंधरा दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं, दिलेल्या आश्वासनांची येत्या नऊ…
Read More »









