
वंचित बहुजन आघाडीमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला बळ प्राप्त होईल, असा विश्वास महाविकास आघाडीतल्या पक्षांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज सहभागी झाले. महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये. उत्तर प्रदेश सारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये याची दक्षता घ्यायचं ठरवले आहे असं प्रकाश आंबेडकर या बैठकीनंतर म्हणाले. त्यामुळे जागावाटपाच्या तुलनेत किमान समान कार्यक्रमाला अधिक प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत