देश
-

जनार्दन वाघमारे यांना कृतज्ञतांजली… डॉ यशवंत मनोहर
डॉ.जनार्दन वाघमारे यांचा २ मार्च २०२६ ला देहान्त झाला.त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक निर्मितीमधील मनान्त कधीही होणार नाही. उलट हे विचार…
Read More » -

घरे गावठाण शेतजमिनी आणि महिलांचे मालकी अधिकार..- राजाराम पाटील.
कोणगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे गावठाण विस्तार विषयावर एका ग्राम सभेचे आयोजन दिनांक २७फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कोण गाव…
Read More » -

” ह्यात बदल कधी होणार?”
” ह्यात बदल कधी होणार?” मला तर ठेवलंय कायम,अडाणी भोळा,अक्षरशत्रू म्हणुन कायमचा खुळा,अंधश्रद्धेच्या भीतीने,केलंय मनाने लुळा,कोंबडे, बकरे, देऊन बळी,म्हणे संकटे,…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान : इतिहासातील दोन प्रतिकारपर परंपरांचा संतुलित आढावा.
सध्या सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या विषयांवर महाराष्ट्रभर वाद निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे देशभक्त कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा होते :- मारुती खारवे
नळदुर्ग येथे डॉआंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा अनोखा उपक्रम नळदुर्गदादासाहेब बनसोडे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श…
Read More » -

समता सैनिक दल चाळीसगाव तालुका शाखेने, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेला कार्यकर्ता मेळावा संपन्न
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याध्यक्ष मा.धर्मभूषण बागुल यांनी या मेळाव्यास सविस्तर मार्गदर्शन केले. मेळाव्याला…
Read More » -

छ. शिवरायांची खरी जन्मतारीख कोणती?-अशोक सवाई
आपण इतिहासात मागे वळून पाहिले तर छ. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा व त्यांच्या जन्म तारखेचा जेवढा घोळ व जेवढी अवहेलना…
Read More » -

माता रमाई आंबेडकर यांच्या जन्म गावी जयंती उत्साहात साजरी
वनंद (दापोली) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) केंद्र , रत्नागिरी जिल्हा , दापोली व वनंद शाखा…
Read More » -

त्याग मूर्ती माता रमाई
आज आपण 7 फेब्रुवारी हा दिवस रमाई जयंती म्हणून साजरा करीत आहोत. तरी हा रमाईचा जन्मदिवस याआधी कोणत्याही लेखकाने आपल्या…
Read More » -

राजा ढालेंच्या समक्ष माईंच्यासंतापाचा स्फोट झाला तेव्हा…
■ अरुण निकम9323249487.8459504317. डॉ माईसाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर होरपळ,ससेहोलपट, अज्ञातवास आला होता. त्याबद्दलची माईंची कैफियत…
Read More »







