विचारपीठ
-

जग बदलण्याची गरज _______
कोम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणाले ” जग बदल घालुनी घाव ,सांगून गेले मला भीमराव “. कार्ल मार्क्स नी सांगितले ” जगातील…
Read More » -

१२ मे-भगवान गौतम बुद्ध जयंती
युद्ध टाळा अन् मानवजातीचा उद्धार करा बौद्ध धर्माचे संस्थापक एवं साऱ्या विश्वाचे शांतीदुत भगवान गौतम बुद्ध यांना जयंती (बुद्ध पौर्णिमा)…
Read More » -

” जेव्हा शांतता, सद्भावना, अन सन्मार्गाचा गैर अर्थ घेतला जातो. !”
पांथस्थ असे, बुद्ध विचारांचा,अंगीकारलाय, मार्ग समतेचा, बंधुत्त्वाचा, शांतीचा,वीट असे, तंटा बखेडा,भांडण तांडण, अन कलहाचा.! अनुभवलेत परिणाम, गत काळात,वैर भावाचे, द्वंद्वाचे,…
Read More » -

संस्कृतीचे स्वातंत्र्य आणि धर्माची गुलामी.
स्वातंत्र्य आणि गुलामी यापैकी एकाची निवड करा,असे म्हटले तर माणूस निश्चितच गुलामी नको स्वातंत्र्य हवे,असेच म्हणेल.कारण निसर्गतः माणसाला स्वातंत्र्यच आवडते,याचे…
Read More » -

प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहावं अस पत्र…!!
समाज माध्यमातून साभार नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा…
Read More » -

व्दितीय महायुद्धातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ” दूरदृष्टी ” च्या भूमिकेने भारत देशाला वाचविले क्रूरकर्मा हिटलरच्या पारतंत्र्यात जाण्यापासून…….!
09 मे भुमिका नाट्यानुभव सायंटिफिक सभागृह – सायं ६.३० स्वातंत्र्य पुर्व काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ लढा ऐरणीवर असतांनाच व्दितीय महायुद्धाची…
Read More » -

” महात्मा जोतिबा फुले.!”
होतास तू मोठा मालदार, कंत्राटदार, अन जमीनदार,धन धान्यांनी , फुललं होतं शिवार,घडवलास, अचंबित चमत्कार,सहन करीत, सनातनी फुत्कार.! तू अनवाणी चाललास,…
Read More » -

तुम्ही हिंदू का? मुस्लिम, बहिष्कार व शांती
डॉ. अनंत दा. राऊत २२ एप्रिल २०२५ रोजी भारताचं नंदनवन असलेल्या कश्मीरमधील पहलकाम इथं अतिरेक्यांनी गोळ्या झाडून २८ भारतीयांना मारलं.…
Read More » -

मुस्लीमांच्या दुकानातून माल घेऊ नका म्हणणार्या घैसास बाईंना हे कोणीतरी सांगितलं पाहिजे.
समाज माध्यमातून साभार सूरज सामंतची पोस्ट वाचा. तुर्कस्थाननं भारताच्या विरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलेला आहे. त्याच तुर्कस्थानच्या national career असलेल्या…
Read More » -

सात हजार कोटी नंतर आज पुन्हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचे निधी वर डाका, लाडकी बहीण योजने करीता ४१०.३० कोटी वळवले !
राजेंद्र पातोडेआधीचे सात हजार चारशे दहा कोटी परत करा – वंचित बहुजन युवा आघाडीची राज्यपाल आणि राष्ट्रपती कडे तक्रार. मुंबई,…
Read More »








