राजकीय
-

पकंजा मुंडे यांनी एक्स पोस्ट करून भाजपाचे केले अभिनंदन.
मध्य प्रदेशात भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने मध्य प्रदेशमध्ये चार जागांवर विजय मिळवला…
Read More » -

पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने वाद, कार्यकर्त्यांकडून लोखंडी रॉडने मारहाण
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. देशभरातील…
Read More » -

एका आदिवासीची नक्षलवाद्यांकडून निघृणहत्या
१५ दिवसांपासून जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. भामरागड तालुक्यात उत्तर गडचिरोलीतील कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी एका आदिवासीची हत्या केली. चमरा मडावी…
Read More » -

“शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे” मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा.
काय म्हणाले जरांगे पाटील? “मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत. आम्ही जात पाहिली…
Read More » -

“सुषमा अंधारेंनी शिवसेना शिंदे गटावर तसेच देवेंद्र फडणवीसांवर केली कडाडून टिका.”
“लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत. मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही…
Read More » -

“भंडाऱ्याच्या मेळाव्यात काय संकल्प मांडले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ?” वाचा सविस्तर…
भंडाऱ्यात भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे संकल्प मांडले. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच…
Read More » -

“मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं अशक्य”, मंत्री गिरीश महाजन म्हणाले…
गिरीश महाजन काय म्हणाले? “सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली, तेव्हाही सांगितलंय की, मराठा…
Read More » -

“काँग्रेसच्या वतनदारवर”, ठाकरे गटाने केली टिका
पाचपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपानं काँग्रेसला पराभूत केलं आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून…
Read More » -

“आपका क्या होका कालिया …”, संजय राऊतांचं विधान चर्चेत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. “महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवेसनेच्या बाबतीत झालं होतं, मोदींची लाट आल्यानंतर…
Read More » -

भारत राष्ट्र समितीला विजयाची हॅटट्रिक करण्याचे स्वप्न धुळीस ; देशपातळीवरील पक्ष बनविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही लागणार ब्रेक.
उत्तरेतील तीन राज्यांत भाजप ने विजय मिळविला तर तेलंगणात काँग्रेसने. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भारत राष्ट्र समितींचे (बीआरएस) यांचे सलग तिसऱ्यांदा…
Read More »









