राजकीय
-

इच्छा शक्ती असेल तर सरकार आणि प्रशासन काय करू शकत नाही?
कालच नाशिक मधे नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमाले मधे नाशिकचे माजी जिल्हाधिकारी श्री महेश झगडे सर यांनी इच्छा शक्ती असेल तर सरकार…
Read More » -

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा 105 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
महापुरुषांच्या विचाराचे वारस व्हा !– डॉ भीमराव य आंबेडकर कोल्हापूर(संघसेन यांचेकडून)- डॉ बाबासाहेब आंबेडकरयांनी कधीही कायदे भंग केला नाही त्यांची…
Read More » -

हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबाच्या कबरीची भीती
हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबाच्या कबरीची भीती आज साडेतीनशे वर्षानंतर कुणाला वाटू लागली? राजापूरच्या मशिदीत भोळी भाबडी माणसं घुसविणारा कोण? आणि…
Read More » -

अकोला जिल्हा सलोखा बैठकीतजिल्हा सलोखा आणि शांततेसाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठकीचा निर्णय
अकोला दि २३ आज दिनांक २३ मार्च २०२५ रोजीसर्किट हाऊस अकोला येथे सलोखा बैठक दुपारी ०३.०० ला संपन्न झाली.या बैठकीत…
Read More » -

खरे’ स्वातंत्र्यवीर..भगत सिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या पवित्र स्मृतीस दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन
भगत सिंग,राजगुरू,सुखदेव यांनी ब्रिटिशांची माफी मागितली असती तर कदाचित त्यांची फाशी टळू शकली असती. आपल्या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यावर खुद्द…
Read More » -

रामभद्राचार्य को डॉ आंबेडकर का ज्ञान नहीं, उन्हे अगर डॉ बाबासाहेब आंबेडकर की समझ होती तो इस प्रकार का अभद्र वक्तव्य नहीं करते….
राजेंद्र पातोडे. डॉ बाबासाहेबांना तर संस्कृत अवगत होती, तरी काही लोक त्यांना संस्कृत समजत नव्हती असे सांगतात? याचे कारण त्यांनी…
Read More » -

आतबट्ट्याचे सरकार
संजीव चांदोरकर गेल्या दहा वर्षात सर्व बँकांनी मिळून १६,५०,००० कोटी (सोळा लाख पन्नास हजार कोटी) रुपयांची थकीत कर्जे आपल्या खातेवह्यातून…
Read More » -

सूड सत्र, विनाश आणि मूलभूत प्रश्न
डॉ. अनंत दा. राऊत राजकारणी, समाजकारणी, इतिहासकार, विचारवंत वगैरे मंडळींनी कबर वगैरे सारख्या अथवा कुठल्याही मुद्द्यावर संतुलितपणे बोलायचे असते. आज…
Read More » -

८८८ व पुनर्रचना
🌻रणजित मेश्राम लेखक विचारवंत अभ्यास क साहित्यिक आणि समीक्षक आहेत एखाद्या संकटाची चाहूल लागणे वा एखाद्या खेळीचा अंदाज येणे ,…
Read More » -

औरंग्याची कबर उखडून टाकाच , पण…-चंद्रकांत झटाले, अकोला
सध्या महाराष्ट्रात इतर सर्व जीवनावश्यक मुद्दे झाकण्यासाठी अनावश्यक मुद्दे कसे चर्चेत राहतील याचाच प्रयत्न सत्ताधारी करताना दिसतात .औरंगजेब क्रूर होताच…
Read More »







