
भगत सिंग,राजगुरू,सुखदेव यांनी ब्रिटिशांची माफी मागितली असती तर कदाचित त्यांची फाशी टळू शकली असती. आपल्या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यावर खुद्द म.गांधींनीही फाशी टाळण्याचा अंतिम पर्याय म्हणून त्यांना तसे करण्यास सुचवलेही होते. परंतू माफी मागणे म्हणजे आम्ही केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्यक्त करणे ठरेल आणि आम्हाला कोणताही पश्चाताप नाही असे सांगून त्या तिघांनीही ब्रिटिशांची माफी मागण्याऐवजी ९४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी फासाच्या दोराला निधड्या छातीने जवळ केले.
ती तारीख होती 23 मार्च 1931
ते ‘खरे’ स्वातंत्र्यवीर..
🙏 🙏 🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत