महाराष्ट्र
-

कारवाईमागे 2 मोठ्या नेत्यांचा हात. रोहित पवार
रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. दोन राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून मनात कुठला तरी द्वेष ठेवून…
Read More » -

RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर ‘या’ ३ बँकांना दंड.
नियमांचे काटेकोर पालन न केल्यास रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांवर दंड आकारला जातो. अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या SBI बँकेला कोट्यवधी…
Read More » -

“संविधानविरोधी सरकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर…”, राऊतांची नार्वेकरांवर टीका
मुंबईत मराठी महिलेला घर नाकारणे, कांद्याचा लिलाव बंद, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर झालेली प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आदी…
Read More » -

हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द.
मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२…
Read More » -

नांदेड जिल्ह्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू.
नांदेड जिल्ह्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यूनांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात…
Read More » -

सरकार साखर निर्यातीवर बंदी घालनार ?
यावर्षी ऊस उत्पादक राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे भारत सरकार येत्या हंगामात साखरेच्या…
Read More » -

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी; राज्यात आजही मुसळधार पाऊस
आज पुण्याला आणि मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आली आहे. तर…
Read More » -

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाणाऱ्या ४ भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक.
गणरायाच्या विसर्जनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात गणेश विसर्जन करण्यात आले. मात्र राज्याच्या काही भागांमध्ये गणेश…
Read More » -

वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट
राज्यात पावसाने दमदाट बॅटिंग करायला सुरुवात केलीये. वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. अनेक भागात विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. मुंबईच्या उपनगरीय…
Read More » -

नवापूर तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.
तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा बुधवारी (ता. २७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. निखिल कैलास राजपूत, आर्यन गोरख वळवी व प्रीतम…
Read More »









