महाराष्ट्र
-

१० वी पास ते पदवीधरांना सशस्त्र सीमा दलात नोकरीची मोठी संधी.
पदाचे नाव – उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला). एकूण पद संख्या – १११ शैक्षणिक पात्रता –…
Read More » -

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील राजकीय दृष्ट्या एकत्र येणार.
जालन्यातील अंतरवली सराटीमधून सुरु झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या राज्यभर चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु…
Read More » -

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक.
ठाणे-कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सध्या सुरु आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक…
Read More » -

गगनयान मोहिमेची आज होणार पहिली उड्डाण चाचणी, कुठे पाहता येणार थेट प्रक्षेपण?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेच्या व्हिकल टेस्ट फ्लाईटचं आज…
Read More » -

शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री.
शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.धायरी भागात संस्कार महिला मंडळाचे स्वयंपाक घर…
Read More » -

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा फडणवीस यांनी केला आरोप.
राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यामुळे…
Read More » -

महाराष्ट्राची खतनाम गायिका सुप्रसिद्ध गायिका वैशालीताई शिंदे यांचे निधन.
आंबेडकरी चळवळीचे गाणे म्हणून प्रबोधन करणाऱ्या या हरहुन्नरी गायकेने अचानक एक्झिट घेतल्यामुळे सर्व कलाकार परिवार समस्त आंबेडकरी चळवळीतील गायन परंपरेतील…
Read More » -

चार विषयात नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून केली आत्महत्या.
शांतीनगर परीसरात निधी नावाची मुलगी बारावीत शिकत होती. पहिल्या प्रयत्नात ती नापास झाली होती. तिने पुन्हा पेपर दिले. मात्र, त्यातही…
Read More » -

भिडेवाड्यासंदर्भात महापालिकेकडून ‘कॅव्हेट’ दाखल.
महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या ठिकाणी स्मारक करावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे…
Read More » -

कॉलेजमध्ये भरलेले अनामत शुल्क 2 वर्षांत परत घ्या.
राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांत प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यापीठे, महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे आवश्यक…
Read More »









