महाराष्ट्र
-

२२ मार्च – बिहार राज्य स्थापना दिन
बिहार राज्याची स्थापना २२ मार्च १९१२ रोजी झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’ म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा…
Read More » -

21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे झालेली अस्पृशांची ऐतिहासिक परिषद..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी घनिष्ट संबंध
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत.…
Read More » -

शाहू महाराज जेव्हा दिल्लीत येऊन म्हणाले होते, ‘आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा’ शाहू महाराज आणि आंबेडकर-मयुर कुडूपले
21 मार्च 2024 21 आणि 22 मार्च 1920 ला कोल्हापुरातील माणगावमध्ये भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेला आज 104 वर्षं पूर्ण होत…
Read More » -

“जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरु होतं” अश्या वल्गना करणारे स्वतःवर वाईट वेळ आल्यावर मात्र बरोबर विज्ञानाच्या आश्रयाला जातात. – आयु. डॉ. विजय रणदिवे
“इनर इंजिनियरिंग” सारख्या फॅन्सी नावाने आपले फालतू कोर्सेस भोळसट लोकांना लाखो रुपयात विकून अमाप संपत्ती जमा करणारा जग्गी वासुदेव उर्फ…
Read More » -

सोन्याने गाठला किमतीचा नवा उच्चांक..
मुंबई : सोन्याचे दर कितीही महागले असले तरी, प्रत्येक जण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सोनं खरेदी करत असतो. परंतु आता सोन्याच्या…
Read More » -

IPL क्रिकेट चा रणसंग्राम सुरू; सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा.
आयपीएलचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी (२२ मार्च) रोजी संध्याकाळी ६.३० पासून होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार…
Read More » -

गुजरात आणि दिल्लीतून “औरंगजेबी” वृत्ती महाराष्ट्रावर चाल करून येत आहे – संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण-भाग १००
तथागतांचे अंतिम शब्दतथागत बुद्ध आनंदाला म्हणाले:“आनंदा! कदाचित तू असे म्हणशील, ‘गुरुंची वाणी आता लोपली. आता आम्हास कोणी गुरु उरला नाही.…
Read More » -

” बूरा ना मानो होली है..!” असं चालणार नाही – रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाचा निर्णय.
होळीचा सण राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. अती उत्साहात सर्वसामान्यांना नाहक त्रास…
Read More »








