महाराष्ट्र
-

संविधान बदलून पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येऊ नये यासाठी डॉ बाबासाहेब यांनी सांगितल्यानुसार तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कारणी लावा ! – एस के भंडारे
सांगली – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20/4/1938 रोजी इस्लामपूर येथे तुमची पवित्र मते विकू नका, सत्कारयी लावा असे अस्पृश्य व…
Read More » -

भाजपकडून पाकीट घेऊन विशाल पाटील निवडणूक लढवतायत- असा घनाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केला.
मिरज ता.२४:महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करत भाजपकडून पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर विशाल पाटील हे निवडणूक लढवत…
Read More » -

शाहू महाराजांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बाजीराव खाडेंना काँग्रेसने ६ वर्षासाठी केले निलंबित
कोल्हापूर ता.२४: श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांच्यावर पक्षाकडून…
Read More » -

वेळीच सावध व्हा
पंकज वैद्यआता प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून…
Read More » -

डॉ. आंबेडकर लहान वयात ज्या अस्पृश्यतेच्या प्रथेचे बळी ठरले, त्या प्रथेस त्यांच्याच हातून मूठमाती देण्यात आली, हे नियतीने केलेले विडंबन आहे.’’ शंतनू कुमार दास
संविधान लागू झाल्यानंतरच्या या ७५ वर्षांत काही प्रमाणात फरक पडला असला तरी अनुसूचित जातींच्या समूहांकडे निम्न दृष्टीने पाहणे, त्यांच्यावर वेगवेगळ्या…
Read More » -

वादग्रस्त कारकीर्द असलेला भ्रष्ट पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे अखेर ACB च्या जाळ्यात; त्रस्त नागरिकांनी केला एकच जल्लोष.
धुळे : कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी असलेल्या वर्दीतील पोलीस अधिकारी जेंव्हा नोकरीला पैसा कमावण्याचा धंदा समजतात तेंव्हा ते फक्त पैसा…
Read More » -

मंगळसूत्राच महत्त्व तुम्हाला काय कळणार ? – उध्दव ठाकरेंचा मोदींना खोचक सवाल.
मुंबई : राजस्थान मध्ये प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हिंदू स्त्रियांना मंगळसूत्र आणि संपत्ती तील वाटा याबद्दल मनात संभ्रम…
Read More » -

निवडणुका EVM मशीन वर होणार; आमच्या शंकांचं निरसन झालं आहे – सुप्रीम कोर्टाचे निर्देश.
नवी दिल्ली : साऱ्या देशाच लक्ष लागून असलेल्या EVM बद्दलचा याचिकेवर काल सुनावणी झाली. देशात सर्वत्र EVM बद्दल शंका आणि…
Read More » -

RBI ची कोटक महिंद्रा बँके वर प्रतिबंधात्मक कारवाई; जुन्या खातेदारांना नियमित सेवा पण नवीन खातेदार व कार्ड धारक जोडल्यावर बंधन.
देशातील बँकांची बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही इतर सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असते. कामकाजात अनियमितता…
Read More » -

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं ? औरंगाबाद खंडपीठाचा शासकीय यंत्रणांना सवाल.
छत्रपती संभाजी नगर : देशात सध्या लोकसभा 2024 चे वातावरण चालू आहे परंतु या गोंधळात लोकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचे प्रश्न…
Read More »









