महाराष्ट्र
-

आमदारकी ही जागीरदारी झाली की काय ?
रणजित मेश्राम वारंवार तीच ती व्यक्ती ‘आमदार’ होणे यावर नव्याने विचार व्हायला हवे. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण आहे का ?…
Read More » -

अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे, या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला.
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे, या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष,…
Read More » -

ठाणे शहरातील शिव शाहू फुले आंबेडकर अनुयायांच्या वतीने विराट मोर्चा
भारताचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी संसदेत प्रश्नउत्तराच्या तासात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा…
Read More » -

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध मोर्चा
परभणी येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांनी पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचार आणि मारहाणीतून…
Read More » -

बुद्धिवादी वर्गांचे कर्तव्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा पॅक्टमध्ये अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षण मिळवून दिलं; पण त्याचा पुरेपूर फायदा कोण घेत आहे, याचं चित्र…
Read More » -

शरद पवारांना इव्हीएम विषयी शंका तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की इव्हीएम बाबत पुरावे नाहीत?
श्रीरंजन आवटे विधानसभेचा निकाल लागून एक महिना उलटला तरीही महाविकास आघाडी अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. विधानसभेचा निकाल धक्कादायक होता,…
Read More » -

मुंबई महापालिकेचे इलेक्शन बॅलेटवर नाहीझाले तर ……….107 हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाईल .
महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीbmcचे, इलेक्शन ईव्हीएमने.. जिंकून गुजरार्थ्यांचाकब्जजाहोईल. ………… लोकसभा आणि विधानसभेची मत प्रक्रिया बॅलेट ऐवजी ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने करण्यासाठी 80…
Read More » -

30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा
भारताचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी संसदेत प्रश्नउत्तराच्या तासात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा…
Read More » -

बाबासाहेबांना बडोदा सरकारने दिलेली स्कॉलरशिप कि शैक्षणिक कर्ज !
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण बाबासाहेबांना बडोदा सरकारने स्कॉलरशिप दिली होती कि शैक्षणिक कर्ज दिले होते, हा मुद्दा अधिक स्पष्टपणे…
Read More » -

भीमा कोरेगांवचे पूरक युद्ध आणि शिवशाहीची पेशवाईच्या जंजाळातून मुक्तता !
सतीश केदारे, 1 जानेवारी 1818 या अविस्मरणीय पर्वाचे इतिहासात अन्यन्य साधारण महत्व आहे. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाला सन1818 पासुन…
Read More »









