मुख्यपान
-

दि.24सप्टेंबर1932 पुणे करार दिन.
पुणे करारा मध्ये असे काय होते की त्यामुळे गांधीला अमरण उपोषणाला बसावे लागले. स्वतंत्र मतदार संघ SC,ST,OBC आणि Minority च्या…
Read More » -

सोन्याच्या आणी चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,१२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,११० रुपये प्रति १०…
Read More » -

उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट.
काल उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात शैलेश यादव या २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर…
Read More » -

समृद्धी महामार्गावर दुभाजकाला कार धडकून भीषण अपघात, एक मृत्यू.
दोन दिवसा पूर्वी समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात झाला होता. आता पुन्हा एकदा या महामार्गावर शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ भीषण…
Read More » -

दुध भेसळ प्रकरणी जिल्ह्यातील विविध केंद्रावर कारवाई. नमुने पाठविले प्रयोगशाळेत.
*धाराशिव.( प्रतिनिधी) (संतोष खुने) ग्राहकांना स्वच्छ, ताजे, निर्भेळ, दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More » -

लालबागचा राजा व्हीआयपी दर्शन बंद करा,मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी.
हरी हरा भेद । नाही करू नये वाद ।।१।। एक एकाचे ह्र्दयी । गोड़ी साखरेच्या ठायी।।जसा हरी- हरात भेद करू…
Read More » -

तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात स्कूल बसला अपघात,40 विद्यार्थी थोडक्यात बचावले.
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात शाळकरी बसचा अपघात झाला आहे. तेलंगणा मध्ये शाळेची बस पलटली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधून…
Read More » -

डॉ. महेश कांबळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिला.
डॉ. महेश कांबळे आणि त्यांचे सहकारी आणि तमाम बेडग येथील आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न घेऊन…
Read More » -

महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न त्वरित सोडवावा.- डॉ. महेश कांबळे
महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊन ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे…
Read More » -

मुंबईमध्ये गेल्या ७ महिन्यात तब्बल १४८ जणांना खड्यांमुळे गमवावा लागला जीव.
दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाहनांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र अरुंद आणि खराब रस्ते यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा…
Read More »









