मुख्यपान
-

डॉ. प्रतिभा जाधव यांना मसापचा पुरस्कार जाहीर
नाशिक – येथील साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दामाजीनगर(मंगळवेढा)…
Read More » -

“लोकसभा तो झाकी थी , विधानसभाअभी बाकी है.”
.अरुण निकम. या आठवड्याच्या"वृत्तरत्न सम्राट" या वर्तमानपत्रात बातमी छापुन आली आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पेक्षा…
Read More » -

‘UAPA – टू’ कायद्याची चिकित्सा व्हावी !
????प्रा. रणजित मेश्राम (ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत अभ्यासक आहेत) लोकशाही देशात मतभिन्नतेला सन्मान्यता असतांना, UAPA - टू या कठोर कायद्याची…
Read More » -

ब्राम्हणशाही व धार्मिक ग्रंथांचे वर्चस्व झुगारून दिल्याशिवाय माणूस आपली प्रगती करू शकत नाही. शिक्षण हे जागतिक परिवर्तनाचे साधन आहे
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१७ (२१ जुन २०२४) १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु…
Read More » -

पाखंडाचे खंडन करून मानवतेची पेरणी करणारे राष्ट्रसंत कबीर.
रामेश्वर तिरमुखे, . (संत कबीर जयंती निमित्त लेख)भारताच्या इतिहासामध्ये संत कबीरांचे नाव अतिशय अग्रभागी आहे ते त्यांच्या दोह्यामुळे! संत कबीरांचे…
Read More » -

महान धम्मप्रचारक भदंत आनंद कौसल्यायन
मा. न्या. सुरेश घोरपडेमो. ९१४६४३६३१० तथागत बुद्धांचा धम्म हा मानवतावादी धम्म आहे. त्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय आहे. हा…
Read More » -

जेष्ठ पौर्णिमा
उज्वला गणवीर नागपूर २१/०६/२०२४ जेष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत जेठ्ठमासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जून महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या…
Read More » -

बहिष्कृत हितकारणी सभेला अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संघटनेला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
एकदिवसीय वर्कशॉप बहिष्कृत हितकारणी सभेला अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संघटनेला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहे, या…
Read More » -

बुद्धपुरुष कबीर यांची जयंती आहे. त्या निमित्त…
अतुल भोसेकर कहे कबीर…. भारताची भूमी ही विचारवंतांची भूमी म्हटली जाते. जगातील संशोधक जेव्हा बाह्यजगताचा शोध घेत होते तेव्हा येथील…
Read More » -

वंचितांची राजकीय कोंडी
डॉ. मनोहर नाईक, नागपूर ९४२३६१६८२० भारतातील २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होती.सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना,कार्यपद्धतीला आणि प्रवृत्तीला सर्वसामान्य लोक कंटाळले…
Read More »








