मुख्यपान
-

वंदन त्या महात्मा जोतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याला व भिमा-कोरेगावच्या दिपस्तंभाला.
विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली. नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.…
Read More » -

भारतातील जाती-पातींची निर्मिती
भारतातील जाती-पातींची निर्मिती मुस्लिमांची आणि इंग्रजांची देन आहे का ? की मनुस्मृतीच्या समर्थकांची ही देन आहे ? भ्रमवादी लोकांनी अनेक…
Read More » -

माझे सामाजिक कार्य सर्वप्रथम सोलापुर येथून सुरू झाले.– डॉ बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य सर्वप्रथम सोलापूरात.जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. बाबासाहेब त्याचे अध्यक्ष होते. शिका, संघटित…
Read More » -

संविधान
या विषयावर मी एकूण चार भाग पोस्ट केले आहेत. आज ते सगळे एकत्र देतो आहे. १. विषयाची सुरुवात करायची, तर…
Read More » -

बहुजन समाज के लिए ज़रूरी सूचना ।
अगर बहुजन समाज के लिए कामयाबी का एक दरवाज़ा बंद हुआ है तो हम 10 दरवाज़े कामयाबी के खोलेंगे ।…
Read More » -

कोरेगावच्या लढाईतील विजयानंतरचे मान-सन्मान
समाज माध्यमातून साभार कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजविलेल्या बटालियनला ‘ग्रेनेडियर’ चा दर्जा गव्हर्नर जनरलच्या वतीने देण्यात आला. ७ फेब्रुवारी १८१८ रोजी…
Read More » -

बुद्धिवादी वर्गांचे कर्तव्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा पॅक्टमध्ये अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षण मिळवून दिलं; पण त्याचा पुरेपूर फायदा कोण घेत आहे, याचं चित्र…
Read More » -

भगवानांच्या मार्गात जाती-भेद नव्हता*
भगवान बुद्धांच्या शतकांपूर्वी पासूनच देशात जाती-पातीमुळे अंधकार पसरलेला होता. नीच कुळात जन्म घेतल्यामुळे अथवा हीन कर्म केल्यामुळे व्यक्तीला हीन मानले…
Read More » -

कांदिवलीच्या शाळा व्यवस्थापकांनी नियमबाह्य शुल्कातून गोळा केली शेकडो कोटींची काळी माया
अवास्तव शुल्क लाटणाऱ्या शाळेच्या विरोधात एफआयआर घेण्यास टाळाटाळ शाळेचे मॅनेजमेंट, शालेय शिक्षण विभाग व पोलीस स्थानकाचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप…
Read More » -

भीमाकोरेगावच्या शूरवीर महार नागवंशी सैनिकांचा इतिहास-
समाज माध्यमातून साभार भटूकडे सांगतात की पेशवाई हीच मराठेशाही होती,पण तस नसून पेशवाई हीच ब्राम्हणशाही होती आणि म्हणूनच १८१८ ला…
Read More »






