महाराष्ट्रमुख्यपान

वन विभागाने मुंबई आरे कॉलनी येथे तिरंगा ध्वज व स्तंभ तोडून केला देशद्रोह राष्ट्रध्वजाचा अपमान.

भारतीय जनतेची प्रखर मागणी संबंधित वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राष्ट्रद्रोही, राष्ट्र ध्वज अपमान, वृक्ष पर्यावरण नुकसान, वृक्ष तोडणे चा गुन्हा दाखल करून संस्पेड करावे. आणि आरे संबंधित वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कायदेशिर कारवाई करावी . अन्यथा सरकार शासन व वनविभागाबद्ल जनतेत प्रचंड असंतोष वाढला जाईल.समाजभूषण वसंत कांबळे प्रवक्ते रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर.दिनांक ०१.१२.२०२३ मुंबई

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!