प.महाराष्ट्रमुख्यपान
महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न त्वरित सोडवावा.- डॉ. महेश कांबळे

महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊन ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे आणि त्यांनी आपला लॉन्ग मार्च सुरूच ठेवला आहे. महिला, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच बुजुर्ग मंडळींना प्रचंड हालअपेष्ठाना तोंड द्यावे लागत आहे. परंतु बौद्धांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे सरकारने तमाम बौद्ध बांधवांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा. असे डॉ. महेश कांबळे यांनी जागृत भारत शी बोलताना सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत