चित्रपटदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

चित्रपटाला विरोध करणारी तीच वृत्ती जी हाके भुजबळांना जगवते!

✍🏻नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९८६४४०८७९४

शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटन बाद होते, असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे आपल्या पुस्तकात म्हणतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली शिवजयंती क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांनी साजरी करून इथल्या वर्णव्यवस्थेच्या पृष्ठभागात खैराची खुटी ठोकली ती कायमची. ही खुटी उपटण्याठी दस्तुरखुद्द ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला ती निघणार नाही कारण त्याच्याच पृष्ठभागावर फुलेंनी मारलेली खुटी त्याला काढायला वेळ मिळत तर मग तो या ब्राह्मणी व्यवस्थेच्या पृष्ठभागावर मारलेली खुटी कसा काय उपटून फेकू शकणार आहे? महात्मा फुलेंच्या साहित्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेची जळमटं उपटून निघत असल्याचे पाहुन तत्कालीन ब्राह्मण त्याचा घातपात करण्याच्या तयारीत होते पण त्यांना त्यात यश आले नाही. मात्र दुसरीकडे त्याच महात्मा फुलेंच्या विचार आपल्या लेखणी आणि वाणीतून सांगणारे गोविंद पानसरे यांना या ब्राह्मणांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारले हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. कारण तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेपासून ते आजच्या पुरोगामी असल्याचे नाटक करणा-या सर्व ब्राह्मणांनी फुलेंच्या विचारांचा धसका घेतल्याने तो काळ्या टोपीतला कोश्यारी नावाचा कुत्र्या भुंकला होता. ही तिचं पिलावळ आहे जी सावित्रीमाई फुले यांच्या अंगावर शेणाचे गोळे आणि दगड फेकत होती. मला तर कधी कधी असं वाटतं की, कोश्यारी म्हणजे ब्राह्मण पुरोहितांच्या वीर्याची औनरस पैदाइश तर नसेल? आजही सर्व क्षेत्रातील ब्राह्मणांना फुलेंच्या विचारांचा तिटकारा असल्याने ते महात्मा फुले यांच्यावर येत असलेल्या चित्रपटाला जोरदार विरोध करीत आहेत. कारण त्याच महात्मा फुलेंनी आपल्या धारदार लेखणीच्या शस्त्राने या ब्राह्मणांची गा* मारली आहे! त्या फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांवर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्याने तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळे जयंतीदिनी प्रकाशित होणारा हा चित्रपट जवळपास १५ दिवस पुढे गेल्याचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील फुलेप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. महात्मा फुलेंच्या विचार आणि चित्रपटांना जेवढा विरोध ब्राह्मण महासंघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटना करतात तेवढाच महात्मा फुलेंचा द्वेश लक्ष्मण हाके आणि भुजबळ देखील करतात असे म्हटले कुठेही चुकणार नाही. त्यामुळे ब्राह्मण महासंघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या लोकांना शिव्या देणारे फुलेंच्या विचारांचे खरे अनुयायी लक्ष्मण हाके व भुजबळ यांना पाठीशी का घालत असतील हा प्रश्न पडतो.

फुले चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेल्या आक्षेपामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाची विकृत मानसिकता समोर आली आहे. यावर समता परिषदेच्या आडून विषमता प्रस्थापित करणा-या छगन भुजबळ यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘या चित्रपटात नेमक काय दाखविण्यात आल आहे त्याची मला कल्पना नाही. परंतू चित्रपटात काय दाखविले आहे ते पाहिले पाहिजे.’ (सरकारनामा ६ एप्रिल २०२५) फुले चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या महिला व पुरुषांनी तत्काळ त्यावर आक्षेप घेत नुसती प्रतिक्रियाच नाही तर चित्रपटातील क्षण वगळण्याची मागणी केली हा साळी, माळी, तेली, तांबोळी आणि कुणबटांचा अवमान आहे. मात्र दुसरीकडे ज्या छगन भुजबळांना आमची लोक महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसदार म्हणून डोक्यावर घेतात त्या नेत्याला बहुचर्चित फुले चित्रपटाचा ट्रेलर सुध्दा बघायला वेळ मिळाला नाही त्यामुळेच तर हा समता परिषदेच्या आडून विषमता प्रस्थापित करू पाहणारा मनोरूग्ण नेता म्हणतो की, ‘या चित्रपटात नेमक काय दाखविण्यात आल आहे त्याची मला कल्पना नाही.’ त्यामुळे फुलेंच्या साहित्यावर प्रेम करणा-या माझ्यासारख्या तरूणाला प्रश्न पडतो की, पाच मिनिटाच ट्रेलर बघण्यासाठी वेळ न काढणा-या भुजबळांना संघ शाखेत जाऊन तिथल्या खुंटीला अडकवलेली खाकी हाफ निकर घालायला वेळा मिळतो तरी कसा? त्यामुळे बहुजन समाजाला सांगावेसे वाटते की, संघ शाखेत जाऊन ‘नमस्ते सदा वस्तल्ये’ हा रेशीम मंत्र गुणगुणत देवाभाऊच्या बगलेत शिरून मुझे दे दो ना… म्हणणारे भुजबळ हे महात्मा फुलेंच्या विचारांचे वैचारिक वारसदार होऊच शकत नाहीत. कारण याच भुजबळांनी महात्मा फुलेंचे विचार पायदळी तुडवून ढंबुढे-यापुढे ताट वाटी हाती घेऊन स्वतःचे ढुंगण स्वतः भोवती फिरवत घालीन लोटांगण आणि भटांचे वंदीन चरनण म्हटले होते. भुजबळांचे हे वर्तन महात्मा फुलेंच्या विचारांशी सुसंगत आहे असे त्यालाच वाटतो जो भुजबळांनी फेकलेला टुकडा घशाखाली घेऊन ढेकर देतो.

यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, ‘महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेतले. त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला, तसा आमच्या बहुजन समाजाने सुध्दा प्रचंड विरोध केला. त्यावेळी अंधश्रध्दा होती आणि ते कर्मठ ब्राह्मण होते.’ (सरकारनामा ६ एप्रिल २०२५) महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेतले हे निविर्वाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. पण त्याच दलित समाजाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिल्डल्स इन हिंदुइझम’ या पुस्तकांच्या सन्मानार्थ काढलेला मोर्चा हुतात्मा चौकात आडवून त्यांना वेठीस धरणारा नेता कोण? या दलितांनी चौक बाटविला म्हणत त्या चौकात गायीचा मुत शिंपडला कोणी? असा प्रश्न विषमता परिषदेचा झेंडा घेऊन दांडा चोळणारे साहेबांचे भक्त बोच्याधारी साहेबांना विचारण्याचे धाडस दाखवतील का? त्यामुळे मला जसे शरद पवार म्हणजे मराठा समाजातील ब्राह्मण वाटतात तसे भुजबळ हे माळी समाजातील ब्राह्मणच आहे हे त्यांनाच पटते ज्यांना मेंदु आहे. ज्या भुजबळांना तत्कालीन ब्राह्मण कर्मठ वाटतात त्यांना त्याच ब्राह्मणी वीर्यापासून जन्माला आलेल्या त्याच विचारांच्या ब्राह्मणांसोबत मांडीला मांडी लावून सत्तेच्या मलिदा चाखतात तरी समता परिषद शांत कशी? त्यावेळी अंधश्रध्दा आणि कर्मठ ब्राह्मण होते म्हणणा-या भुजबळांना आजचे जय परशुराम म्हणणारे ब्राह्मण हे साजुक तुंपासारखे गोड वाटतात का? त्यामुळे भुजबळांना जर आजचे ब्राह्मण चांगले वाटत असतील तर ते प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शौच्छकुपात पडलेले शेंगदाणे आपल्या घशाखाली घेऊन ढेकर देत आहेत असे म्हटले तर आमचे चुकते तरी कुठे? भुजबळ जर खरच महात्मा फुलेंच्या विचारांचे सच्चे वारसदार असते तर ते महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणणा-या मनोहर भिडेच्या मांडीला मांडी लावून बसलेच नसते. कारण समता परिषदेच्या नावाखाली विषमता प्रस्थापित करणा-या छगन भुजबळांना महात्मा फुले जर आपले वाटत असते तर त्यांनी आपल्या शैक्षणिक संकुलाला आपल्या बायकोच्या नावाऐवजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले किंवा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव दिले नसते का? त्यामुळे बहुजन समाजाला सांगणे आहे की, संघशाखेत जाऊन त्यांच्या हाफ निकरीचा नाडा तोंडाने ओढणा-या आणि प्रदीप जोशीच्या चड्या हाताने फेडणा-या राजकीय दलालांपासून चार हात लांबच रहा. कारण कोणत्याच जातीचा नेता हा त्या त्या जातीच्या बंधनात आडकलेल्या महापुरुषांच्या विचारांचा होऊ शकत नाही हे आमच्या ‘दारू’बाज नेत्यांच्या वक्तव्यावरून उघडपणे सांगता येते.

ब्राह्मण महासंघाच्या महिलांनी ज्या पद्धतीने पुढे येऊन चित्रपटाला विरोध करत आपल्या मनात फुलेंविषयी असलेला राग व्यक्त करून शेवटी जय परशुराम म्हणत त्याचे उदात्तीकरण केले हे मनुरोगी असल्याचे खुप मोठे लक्षण आहे‌. मनु रोगी हे केवळ ब्राह्मणातच आहेत असे नाही तर ते बहुजनांमध्ये देखील आहेत. सांगायचेच झाले तर लक्ष्मण हाके आणि भुजबळ हे देखील मनुरोगीच असून ते फुलेंच्या विचारांचा द्वेष करीत रेशीमबागेत जाऊन खुशाल चरतात हे किती जणांना माहित आहे? कारण जो मनोहर कुलकर्णी महात्मा फुलेंना देशद्रोही संबोधतो त्या पक्षाचा अजेंडा आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारे हाके आणि भुजबळ यांचे देवाभाऊसोबत रक्ताचे नातेसंबंध तर नसतील? जर यांचे रक्ताचे नाते संबंध असतील तर मग हे फुलेंचे अनुयायी कसे? कारण ब्राह्मण भारतीय नाहीत हे २१ मे २००१ रोजी अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील डाॅ. मायकल बामशाद यांनी केलेल्या संशोधनानुसार स्पष्ट होते. ब्राह्मणांचा डीएनए हा युरेशियातील मोरूआ जातीशी जुळतो. तर मग देवाभाऊ हे आमचा डीएनए इथल्या ओबीसींशी जुळतो म्हणत खोटं तसेच पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न करीत असताना चंद्रचुड नावाच्या विदेशी ब्राह्मणाच्या वीर्याची पैदाईश असलेले हाके, वाघमारे, पडळकर, जानकर, मुंडे, शेंडगे, तायवाडे, पटोले, वडेट्टीवार, कराळे यांचा डीएनए देवाभाऊंशी मॅच होत नसेल तर मग ते माध्यमांसमोर पुढे येऊन आमचा देवेंद्राशी काही संबंध नाही, असे का सांगत नाहीत? असा प्रश्न मी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लिहिलेल्या ‘लक्ष्मण हाके म्हणजे चंद्रचुडच्या वीर्याची पैदाईश!’ या लेखात विचारला होता. मात्र त्यावर अद्यापर्यंत वर नाव घेतलेल्या एकाही नेत्याने स्पष्टीकरण दिले नाही याला काय म्हणावे?. त्यातील एक मनोरूग्ण म्हणजे तोतया प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणतो की, ‘मराठे म्हणजे निजामाची औलाद आहेत.’ https://youtu.be/mbEF81kFR28?si=6-ML2d2hUsqqgagO मराठ्यांना निजामाची औलाद म्हणण-या हरामखोर हाकेला खरच महात्मा फुले समजले असतील का? स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक लावणा-या च्युत्या हाकेपेक्षा फुलेंच्या शाळेतील ३ रीच्या वर्गात शिकणारी मुक्ता साळवे नावाची चिमुकली लाख पटीने भारीच आहे. कारण तिला महात्मा फुलेंचे विचार समजल्याने तिने लिहिलेल्या निबंधामुळे तिचा सत्कार देखील झाला होता. त्यामुळे स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक लावून बुद्धी गहाण ठेवणा-या हाकेला बुटाने का हाणू नये? हा नालायक तोतया प्राध्यापक देखील फुलेंच्या विचारांना काळिमा फासत आहे. कारण ‘गुलामगिरी’ या पुस्तकात महात्मा फुले हे
मराठे म्हणजे नेमके कोण? याविषयी लिहतात की, ‘हल्लीचे मराठे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक.’ तसेच ‘क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत, त्याचा अपभ्रंश मराठे हा होय.’ हे फुलेंचे वक्तव्य हाकेला पटत नसेल तर हा च्युत्या प्राध्यापक आहे असे मी तरी म्हणणारच. त्यामुळे फुलेंच्या चित्रपटाला विरोध करणारे ब्राह्मण आणि फुलेंचे विचार मातीत गाडून संघासोबत नाती जोडणारे हाके-भुजबळ हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे लोकांकडे बोट करण्यापेक्षा आधी आपल्यातील फितूरांची संख्या मोजली तरी वरून प्रथम क्रमांकाला भुजबळ आणि हाके या जोडगोळीचे नाव येईल यात शंकाच नाही. समता परिषदेचे नाव घेत गळे काढणा-या भुजबळांनाच जर महात्मा फुले आणि त्यांचे विचार मान्य नसतील तर मग ते विचार ब्राह्मण महासंघाला मान्य असतील तरी कसे? महात्मा फुलेंच्या विचारांना काडी लावून त्याची होळी करणारे छगन भुजबळ हे ओबीसींमधील बिगर शेंडी जाणव्याचे ब्राह्मणच ठरतात! कारण क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यात स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘शेतकरी’ म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद येतात. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून मेंढर, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले, ते धनगर.’ महात्मा फुलेंच्या मतानुसार जर आजचा मराठा म्हणजे कुणबी, धनगर आणि माळी एकच असतील तर हाके व भुजबळ या फुलेद्रोही भडव्यांच्या मतानुसार यातील एकच समाज निजामाची औलाद ठरेल तरी कसा? म्हणजे महात्मा जोतिबा फुलेंनी लिहिलेलं साहित्य म्हणजे पंतांच्या विष्ठेचे निष्ठेने मुक्के घेणा-या हाके-भुजबळ आणि ब्राह्मण महासंघाच्या पृष्ठभागात मारलेली खुंटी आहे. त्यामुळे या विष्ठाखाऊ भडव्यांनी कितीही आदळआपट केली तरी ती क्रांतीसुर्याने मारलेली खुंटी ही न निघणारीच आहे. ते जेवढी आदळआपट करतील तेवढी ती खुंटी आतमध्येच जाणार आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या ‘मराठा’ या मांडणीला तिलांजली देणा-या हाके-भुजबळ या जोडगोळीला फुलेंच्या फोटोला हार घालण्याचा नैतिक अधिकार उरतो तरी कुठे? यांनी मनोज जरांगे यांच्या आरक्षण लढ्याला विरोध करीत फुलेंच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण करीत रेशीमबागेतील आरक्षण विरोधी सिध्दांताचा पाडा वाचत गोळवळकर आणि हेडगेवार यांचा गाडा ओढला होता हे समता परिषदेतील मनोरूग्णांना सांगणार तरी कोण? त्यामुळे आरक्षणाच्या आडून फुलेंच्या विचारांची धुळधाण करीत केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा म्हणत गोळवळकर आणि हेडगेवार यांचा जयजयकार करणारी हाके भुजबळ यांची वृत्ती म्हणजे म्हैश आणि हल्ल्या यांच्यात सुरू असलेल्या संभोगावेळी हातात लिंग धरणारी कृती आहे!
त्यामुळे बहुजन समाजाला शेवटी सांगू इच्छितो की, अखिल ब्राह्मण महासंघ असो अथवा सकल ब्राह्मण समाज असो ते त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असून ते त्यांच्या फायद्यासाठी जो विचार मारक आहे त्याला ते बेंबीच्या देठापासून जाणवे तुटेपर्यंत आणि सोळवं फाटेपर्यंत विरोध करतात. हा विरोध करताना ते बहूजन समाजातील काही ब्राह्मणी विचारांचे दलाल भडवे हाताशी धरून सर्रासपणे खेळ खेळतात. कारण जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी कुठेही कधीही उल्लेख न केलेला वाघ्या कुत्रा लक्ष्मण हाके आणि संजय सोनवणी यांच्या स्वप्नात येऊन स्वप्नभंग करत असल्याने ही जोडगोळी फुलेंचा विचार मातीत गाडून कुत्र्याच्या ढुंगणाला तोंड लावुन भूंकताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. याला महात्मा फुले यांच्या विचारांशी केलेली गुद्दारी आणि फुलेद्रोहच म्हणावा लागेल. हाके याने वारंवार आणि वेळोवेळी केलेली भडवेगीरी ओळखण्याची चौकस बुध्दी आमच्या बहुजन समाजाकडे नसल्याने सारा सत्यानाश होत आहे. जे भडवे फुले चित्रपटाला विरोध करीत आहेत त्याच आणि तशाच मनोवृत्तीचे हाके आणि भुजबळ ही जोडगोळी फुलेंच्या साहित्यांची होळी करून रेशीमबागेतील बिछान्यावर बसून कोपरापर्यंत वगळं येईपर्यंत तुंप पोळी खात आहेत त्यावर फुलेप्रेमीचे काय मत असेल? ब्राह्मण महासंघाने केलेल्या आंदोलनामुळे सेन्साॅर बोर्डाने फुले चित्रपटातील काही क्षण कट करण्याचा निर्णय घेऊन फुलेप्रेमींच्या गालात जो तमाचा मारलाय तो भयानक आणि वेदनादायी आहे. पण यापूर्वी याच फुलेंनी लिहलेल्या ‘शेतक-यांचा आसूड’ या पुस्तकातील विचारांना बगल देऊन संघ भाजपच्या बगलेत शिरून मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणा-या आंदोलकांच्या आयुष्याचा खेळ मोडण्यासाठी भुजबळ आणि हाके या जोडगोळीने जो प्रयत्न केलाय तो अखिल ब्राह्मण महासंघापेक्षा कुठेच कमी नाही हे विसरून कसे चालेल? त्यामुळे आज महात्मा फुले जयंतीनिमित्त आपणच आपल्या समाजातील फुलेद्रोही माणस, राजकीय नेते आणि दलाल ओळखून त्यांच्या पृष्ठभागावर लाथा घातल्या तर फुलेंच्या विरोधात बोलण्याची ब्राह्मण महासंघाची हिंमतही होणार नाही. त्यामुळे आपल्यातील फितूर आपणच फटकारले धिक्कारले आणि नाकारले तर समता परिषदेच्या आडून कोणीही विषमता प्रस्थापित करण्याची हिंमत शकणार नाही, आणि हेच महात्मा फुले यांना खरे अभिवादन असेल हे मात्र नक्की.

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोच मिळतील

१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!
४. संत बन गये भोगी!
५. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क : रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६४४०८७९४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!