‘ छत्रपती ‘ व ‘ राजा ‘यामधील फरक समजून घेतल्यास भ्रमवादी लोकांचे षडयंत्र उघड होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना हेच लोक ‘ जाणता राजा ‘का म्हणतात या मागचे कारणही आपल्या लक्षात येईल.
‘ वध ‘आणि ‘ हत्या ‘ यामध्ये जो फरक आहे तसाच फरक ‘ छत्रपती ‘ आणि ‘ राजा ‘ यामध्ये आहे. ‘ वध ‘ म्हणजे एखाद्या गुन्हेगारास कायदेशीररित्या त्याचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यानंतर सरकार जेव्हा त्याला मृत्युदंडाची शिक्षा देतात त्याला ‘वध ‘म्हणतात, आणि एखाद्या निरपराध व्यक्तीचा एखाद्याने खून करावा त्याला ‘ हत्या ‘ म्हणतात.
‘ छत्रपती ‘ व ‘ राजा ‘ यामधील फरक सुद्धा फार महत्त्वाचा आहे. राजे अनेक असतात; परंतु छत्रपती एकच असतो. छत्रपती हे राजांचेही राजे उर्फ मालक असतात. छत्रपती राजे असतातच, पण प्रत्येक राजा छत्रपती नसतो. उदा. प्रत्येक मंत्री आमदार असतोच, पण प्रत्येक आमदार मंत्री नसतो. मुख्यमंत्री आमदार असतोच; पण प्रत्येक आमदार मुख्यमंत्री नसतो.
आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या मानसन्मान अधिकारात जसा फरक आहे. तसाच फरक ‘ छत्रपती ‘ व ‘ राजा ‘ यामध्ये आहे.
त्याकाळी राजांना ब्राह्मण गुन्हेगारास कोणतीही शिक्षा करण्याचा अधिकार नव्हता. एवढेच नव्हे तर; ब्राह्मणांच्या विरोधातील खटला चालविण्यासाठी काही अधिकार कोणत्याही राजास नव्हता. ब्राह्मणांविरुद्ध किरकोळ वा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची तक्रार असल्यास ती काशीच्या ब्राह्मणपिठाकडेच करावी लागायची. तेथे राजा जायचा. खुनाचा व राजद्रोहाचा गुन्हा असला तरी ब्राह्मण गुन्हेगार निर्दोष सुटत असे.
त्यानंतर तो राजाचाही बाप होत असे. मनुस्मृतीनुसार हलकट, बिनडोक, पाजी, मतिमंद ब्राह्मणही राजापेक्षा श्रेष्ठच असतो. अशा नामर्द नपुसक ब्राह्मणांनाही राजाने स्वतःच्या अंगावर घेऊन; ब्राह्मणांना निर्दोष समजले पाहिजे. ब्राह्मणांसाठी एवढा सरळ कायदा असल्यावर ‘ राजा ‘ कसा कागदी वाघ होतो याचे अनेक दाखले भारतीय इतिहासात आहेत.
‘ छत्रपती ‘ ह्या पदाला गुन्हेगार ब्राह्मणांनाही मृत्युदंड देण्याचे अधिकार मिळाले. त्यामुळेच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते; ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो ? म्हणजे ब्राह्मण म्हणून वेगळेपण नाही.
‘ छत्रपती ‘ हे सर्वश्रेष्ठ पद जगात प्रथमच निर्माण करण्यात आले व जगातील पहिले छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराज. राजा हा सर्व जनतेचा पालक असतो. छत्रपती तर राजांचेही पालक असतात. म्हणजेच सर्व रयतेचे पालकत्व आपोआप छत्रपतीकडे येते. त्यात ब्राह्मणांचा ही समावेश असतो.
म्हणजेच छत्रपती हे सर्वच रयतेचे पालक होत. ब्राह्मण स्वतःस जगाचा बाप समजतात. तेव्हा छत्रपती त्याचा बाप झाल्याचे त्यांना कसे सहन होणार ? पण गाठ छत्रपतीशीच होती. म्हणून त्यांनी त्यातून वाट काढली व सरळ सरळ पालक न म्हणता छत्रपतींना ‘ ब्राह्मण प्रतिपालक ‘ म्हणाले. प्रतिपालक म्हणजे दुय्यम पालक. मूळ पालक ब्राह्मणाच. त्यामुळेच छत्रपती हा शब्द सर्वच ब्राह्मणांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे.
म्हणूनच रामदासी ब्राह्मण ‘ छत्रपती ‘ ऐवजी आपल्याला गोड वाटेल असा ‘ जाणता राजा ‘ शब्द वापरतात.(संदर्भ: बुधभूषण या ग्रंथाची प्रस्तावना, लेखक:मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर, पृ. क्र.24,25)
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राह्मणांनी शूद्र म्हणून घोषित केले होते हे आपणास माहीतच आहे. श्री महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या मुस्लिमांना हे शिवीगाळ करतात तोच मुस्लिम राजा बाबर याला ब्राह्मणांनी भविष्य पुराण मध्ये शंकराचार्याच्या गोत्राचा ब्राह्मण भाऊ म्हटलेले आहे.
यावरून हे भ्रमवादी कोणाच्या दरबारी काम करत होते आणि कोणाबद्दल त्यांना सहानुभूती होईल होती हे स्पष्ट होते.
सनातनी बुद्धिस्ट प्रा. गंगाधर नाखले
05/05/2025,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत