देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

हिंदूना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून

हिंदूना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून कांग्रेसच्या मनुवादी लोकांनी पाच वेळेस विरोध केला . आज EVM च्या रुपाने बिजेपी हिंदूचा मतदानाचा अधिकार काढून टाकले आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मोफत मतदानाचा अधिकार EVM द्वारे काढून टाकल्या जात आहे.——
1.सर्व जाती धर्माच्या लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार देण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा कांग्रेसमधील प्रस्थापित लोकांनी सायमन गो बॅक म्हणून आंदोलन केले , उद्देश हाच की , आजच्या sc,st,obc लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा कोणताही अधिकार देवू नये , कारण त्यांना आमदार खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये,

  1. शाहू महाराजांनी आजच्या sc st,obc, करीता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तेव्हा टिळकांनी तेव्हा विरोध केला ,या लोकांना संसदेत जावून नांगर चालवायचे काय?
    टिळकांच्या मतानुसार , आजच्या sc ,st,obc ना कोणत्याही परिस्थितीत मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये, कारण sc,st,obc, ना आमदार खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये
  2. मार्लोमिंटो सुधारणा कायद्यानुसार सर्व जातीच्या लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार देण्याची घोषणा करताच कांग्रेस मधील प्रस्थापित लोकांनी विशेषतः म. गा़धीनी असहकार आंदोलन सुरू केले, मुस्लीमांना देखील आंदोलन करण्यास भाग पाडले., उद्देश हाच की, sc,st,obc ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा कोणताही अधिकार मिळू नये,sc,st,obc ना आमदार , खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये , जालीयनवाला बाग हत्याकांडामुळे असहकार आंदोलन रद्द झाल्याने sc,st,obc, मतदानाचा व निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून कांग्रेस नी कमीत कमी 8वी पास ही शिक्षणाची अट व 10 % tax भरेल त्यांनाच मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार देण्याची मागणी इंग्रजांकडे करण्यात आली, तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले की, ,sc,st,obc, समाज गरीब आहे त्यामुळे tax,भरू शकत नाही , sc,st,obc, समाजातील लोक 8 वी पास देखील नाही , म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण नसतानाही कोणत्याही प्रकारचा tax भरण्याची गरज नाही असे म्हणून सर्व जातीच्या लोकांना मोफत मतदानाचा अधिकार मिळवून दिला तो कांग्रेसला मतदान करण्यासाठी मिळवून दिला काय ?
  3. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या लोकांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळावा अशी मागणी गोलमेज परिषदेत केली, परंतु त्यावेळेच्या स़ंस्थानिकांनी केवळ संस्थानिकांनाच मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार असावा अशी मागणी केली, इतर कोणालाही अधिकार मिळू नये असे त्यांना वाटत होते,
    1857च्या वेळेस 21000.एकवीस हजार स़स्थानिक होते (16000मुस्लीम व 6000 ब्राह्मण,बनिया , राजपूत ,ठाकूर )
    1947 ला केवळ 500संस्थानिक होते. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर सर्व संस्थानिकांना पाकिस्तान देण्यात आले, पाकिस्तानातील sc,st,obc मुस्लीमांचे गुलाम बणले , ते सर्व आज मुस्लिम झाले .
    भारतातील सत्ता ब्राह्मण बनिया यांच्या हाती आली , भारतातील sc,st,obc, ब्राह्मण बनिया यांचे गुलाम बणले, इंग्रजांनी आणलेले सर्व कारखाने ब्राम्हण बनिया यांच्या मालकीचे झाले , सर्व प्रशासन ब्राह्मण बनिया यांच्या हाती गेले
    इंग्रजांनी सर्व जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघानुसार निवडणुकीची घोषणा करताच काँग्रेसने म.गा़धीना आमरण उपोषणाला बसवीले , व स्वतंत्र मतदारसंघानुसार निवडणुकीचे ऐवजी आजची संयुक्त मतदार संघ पद्धतीने निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले ,व त्यात कांग्रेस अंतर्गत sc,stना म. गांधी नी काही जागा राखीव देण्याची युक्ती सुचवली , परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मला जवळच्या खांबावर फाशी दिली तरी मी स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा सोडून देणार नाही व माझ्या समाजाला कांग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढवू देणार नाही , तेव्हा का़ग्रेस च्या लोकांनी भारतातील sc, लोकांच्या वसाहतीवर हमले सुरू केले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त मतदार संघानुसार कांग्रेस अंतर्गत निवडणूक लढविण्यास भाग पाडले.
  4. निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार मिळून देखील , भारतीय संविधान लिहीत असताना पं नेहरूं, म. गांधी, पं . मालविय डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे जावून sc,st,obc, ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून , मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार केवळ पदवीधर असलेल्या लोकांनाच असावा असा आग्रह धरलाय , तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले , आजच्या परिस्थितीत sc,st,obc किती पदवीधर आहेत , असे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पं नेहरूं ,म. गा़धी व पं . मालवियांची मागणी फेटाळून सर्व जातीच्या लोकांना कमी शिक्षण असतांनाही मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार दिला ,
    म्हणून आज sc,st,obc, मराठा ,यादव कुणबी यांना मोफत मतदान करण्याचा अधिकार मिळाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार मिळाला , आमदार खासदार मंत्री होण्याचा अधिकार मिळाला ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी , आज मंत्री होवून लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला मिळते ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी , आज सचीव राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीपदावर बसण्याची संधी मिळते ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी,
    आणि म्हणून लाल लाल दिव्याच्या गाडीला कोणाचे योगदान —— यांची आठवण लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार्यांनी करावा .
    ते sc,st,obc ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये असे म्हणणाऱ्या लोकांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी व त्यांच्या पक्षाचे काम करण्यासाठी अधिकार दिला काय ?
    परंतु आज sc,st,obc,समाज उच्च शिक्षीत होवून बहूजन समाजाची सत्ता येण्याची शक्यता असल्याने बहूजन समाजाचा मतदान हिरावून घेण्यात आला आहे,व त्यासाठी EVM द्वारे लोकांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावण्यात येत आहे , कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी सर्वांचे मतदान BJP ला जात आहे यावरून sc,st,obc, चा आजही मतदानाचा अधिकार अतीशय षड्यंत्र पूर्वक हिरावण्यात येत आहे.
    sc,st हिंदू नाहीत ते अस्पृश्य आहेत , ते हिंदू धर्माचा भाग नाहीत म्हणून 1932 ला स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळाला , महाराष्ट्रात जे ओबीसी आहेत ते भारतातील इतर राज्यांत sc,st आहेत, म्हणजेच ते हिंदू नाहीत,ओबीसी हे अस्पृश्य आहेत , भारतात हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही हे सर्वोच्च न्यायालयाने 1990ला निर्णय दिलेला आहे.
    इंजि – अनंत खोब्रागडे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!