हिंदूना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून

हिंदूना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून कांग्रेसच्या मनुवादी लोकांनी पाच वेळेस विरोध केला . आज EVM च्या रुपाने बिजेपी हिंदूचा मतदानाचा अधिकार काढून टाकले आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मोफत मतदानाचा अधिकार EVM द्वारे काढून टाकल्या जात आहे.——
1.सर्व जाती धर्माच्या लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार देण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा कांग्रेसमधील प्रस्थापित लोकांनी सायमन गो बॅक म्हणून आंदोलन केले , उद्देश हाच की , आजच्या sc,st,obc लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा कोणताही अधिकार देवू नये , कारण त्यांना आमदार खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये,
- शाहू महाराजांनी आजच्या sc st,obc, करीता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तेव्हा टिळकांनी तेव्हा विरोध केला ,या लोकांना संसदेत जावून नांगर चालवायचे काय?
टिळकांच्या मतानुसार , आजच्या sc ,st,obc ना कोणत्याही परिस्थितीत मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये, कारण sc,st,obc, ना आमदार खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये - मार्लोमिंटो सुधारणा कायद्यानुसार सर्व जातीच्या लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार देण्याची घोषणा करताच कांग्रेस मधील प्रस्थापित लोकांनी विशेषतः म. गा़धीनी असहकार आंदोलन सुरू केले, मुस्लीमांना देखील आंदोलन करण्यास भाग पाडले., उद्देश हाच की, sc,st,obc ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा कोणताही अधिकार मिळू नये,sc,st,obc ना आमदार , खासदार मंत्री होण्याचा कोणताही अधिकार मिळू नये , जालीयनवाला बाग हत्याकांडामुळे असहकार आंदोलन रद्द झाल्याने sc,st,obc, मतदानाचा व निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून कांग्रेस नी कमीत कमी 8वी पास ही शिक्षणाची अट व 10 % tax भरेल त्यांनाच मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार देण्याची मागणी इंग्रजांकडे करण्यात आली, तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले की, ,sc,st,obc, समाज गरीब आहे त्यामुळे tax,भरू शकत नाही , sc,st,obc, समाजातील लोक 8 वी पास देखील नाही , म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण नसतानाही कोणत्याही प्रकारचा tax भरण्याची गरज नाही असे म्हणून सर्व जातीच्या लोकांना मोफत मतदानाचा अधिकार मिळवून दिला तो कांग्रेसला मतदान करण्यासाठी मिळवून दिला काय ?
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या लोकांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळावा अशी मागणी गोलमेज परिषदेत केली, परंतु त्यावेळेच्या स़ंस्थानिकांनी केवळ संस्थानिकांनाच मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार असावा अशी मागणी केली, इतर कोणालाही अधिकार मिळू नये असे त्यांना वाटत होते,
1857च्या वेळेस 21000.एकवीस हजार स़स्थानिक होते (16000मुस्लीम व 6000 ब्राह्मण,बनिया , राजपूत ,ठाकूर )
1947 ला केवळ 500संस्थानिक होते. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर सर्व संस्थानिकांना पाकिस्तान देण्यात आले, पाकिस्तानातील sc,st,obc मुस्लीमांचे गुलाम बणले , ते सर्व आज मुस्लिम झाले .
भारतातील सत्ता ब्राह्मण बनिया यांच्या हाती आली , भारतातील sc,st,obc, ब्राह्मण बनिया यांचे गुलाम बणले, इंग्रजांनी आणलेले सर्व कारखाने ब्राम्हण बनिया यांच्या मालकीचे झाले , सर्व प्रशासन ब्राह्मण बनिया यांच्या हाती गेले
इंग्रजांनी सर्व जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघानुसार निवडणुकीची घोषणा करताच काँग्रेसने म.गा़धीना आमरण उपोषणाला बसवीले , व स्वतंत्र मतदारसंघानुसार निवडणुकीचे ऐवजी आजची संयुक्त मतदार संघ पद्धतीने निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले ,व त्यात कांग्रेस अंतर्गत sc,stना म. गांधी नी काही जागा राखीव देण्याची युक्ती सुचवली , परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मला जवळच्या खांबावर फाशी दिली तरी मी स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा सोडून देणार नाही व माझ्या समाजाला कांग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढवू देणार नाही , तेव्हा का़ग्रेस च्या लोकांनी भारतातील sc, लोकांच्या वसाहतीवर हमले सुरू केले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त मतदार संघानुसार कांग्रेस अंतर्गत निवडणूक लढविण्यास भाग पाडले. - निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार मिळून देखील , भारतीय संविधान लिहीत असताना पं नेहरूं, म. गांधी, पं . मालविय डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे जावून sc,st,obc, ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये म्हणून , मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार केवळ पदवीधर असलेल्या लोकांनाच असावा असा आग्रह धरलाय , तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले , आजच्या परिस्थितीत sc,st,obc किती पदवीधर आहेत , असे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पं नेहरूं ,म. गा़धी व पं . मालवियांची मागणी फेटाळून सर्व जातीच्या लोकांना कमी शिक्षण असतांनाही मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार दिला ,
म्हणून आज sc,st,obc, मराठा ,यादव कुणबी यांना मोफत मतदान करण्याचा अधिकार मिळाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार मिळाला , आमदार खासदार मंत्री होण्याचा अधिकार मिळाला ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी , आज मंत्री होवून लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला मिळते ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी , आज सचीव राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीपदावर बसण्याची संधी मिळते ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी,
आणि म्हणून लाल लाल दिव्याच्या गाडीला कोणाचे योगदान —— यांची आठवण लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार्यांनी करावा .
ते sc,st,obc ना मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार मिळू नये असे म्हणणाऱ्या लोकांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी व त्यांच्या पक्षाचे काम करण्यासाठी अधिकार दिला काय ?
परंतु आज sc,st,obc,समाज उच्च शिक्षीत होवून बहूजन समाजाची सत्ता येण्याची शक्यता असल्याने बहूजन समाजाचा मतदान हिरावून घेण्यात आला आहे,व त्यासाठी EVM द्वारे लोकांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावण्यात येत आहे , कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी सर्वांचे मतदान BJP ला जात आहे यावरून sc,st,obc, चा आजही मतदानाचा अधिकार अतीशय षड्यंत्र पूर्वक हिरावण्यात येत आहे.
sc,st हिंदू नाहीत ते अस्पृश्य आहेत , ते हिंदू धर्माचा भाग नाहीत म्हणून 1932 ला स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळाला , महाराष्ट्रात जे ओबीसी आहेत ते भारतातील इतर राज्यांत sc,st आहेत, म्हणजेच ते हिंदू नाहीत,ओबीसी हे अस्पृश्य आहेत , भारतात हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही हे सर्वोच्च न्यायालयाने 1990ला निर्णय दिलेला आहे.
इंजि – अनंत खोब्रागडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत