दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

4, फेब्रुवारी 1956- “प्रबुद्ध भारत वृत्तपत्र प्रकाशित”


1930-1956 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “जनता” (The People) नावाचे एक सार्वजनिक वृत्तपत्र सुरु केले. हे वृत्तपत्र 26 वर्ष चालले आणि 4 फेब्रुवारी 1956 रोजी या वृत्तपत्राचे “प्रबुद्ध भारत” (Enlightened India) असे करण्यात आले.
आज प्रबुद्ध भारतचा 68 वा वर्धापन दिन आहे.
प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंत हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!