भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
धुक्यामुळे दृश्यमानतेत अडथळा निर्माण होऊन अनेक गाड्यांना उशिराने धावत आहे….

राजधानी नवी दिल्ली येथे पोहोचणाऱ्या १४ गाड्या २ तासांपासून ६ तासांपर्यंत उशिराने धावत असल्याचे उत्तर रेल्वेने म्हटले. देशाच्या काही भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत अडथळा निर्माण होऊन अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यात प्रामुख्याने पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेस,आझमगढ-दिल्ली कैफियत एक्सप्रेस,चेन्नई-नवी दिल्ली,जम्मूतावी-अजमेर एक्सप्रेस,कटिहार-अमृतसर एक्सप्रेस,मुंबई-निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत